सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फूट, तर घरगुती उत्सवासाठी २ फूट गणेशमूर्तीची मर्यादा

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असले, तरी श्रद्धा-भक्ती यांवर निर्बंध असू शकत नाहीत ! कोरोनाचे विघ्न दूर होऊन  गणेशाची कृपा होण्यासाठी भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करूया !

जळगाव येथील भुईकोट किल्ल्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवलेली मोहीम !

मुंबईमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी ‘ट्वीट्स’ करून या ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रप्रेमींनी ‘प्लाकार्ड’द्वारे या आंदोलनात सहभाग घेऊन किल्ल्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची, तसेच किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी केली.

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी १८ लाख रुपये अनिल देशमुख यांनी नागपूर येथील संस्थेच्या नावे वळवले ! – ‘ईडी’ची माहिती

मुंबईतील ‘बार आणि पब’ यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४ कोटी ७० लाख रुपयांपैकी ३ कोटी १८ लाख रुपये देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेश याच्या माध्यमातून नागपूर येथील ‘श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट’ या संस्थेत वळवले.

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू करण्यात येणार्‍या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक्रमाला अंनिसकडून विरोध !

हिंदु धर्मातील शास्त्रांना विरोध करण्यासाठी पुढे असलेल्या अंनिसने कधी अन्य पंथियांच्या धार्मिक पुस्तकांमध्ये भूत, पिशाच्च आदींच्या उल्लेखाविषयी कधी तरी आक्षेप घेतला आहे का?

इगतपुरी (नाशिक) येथील ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ अभिनेत्रींसह २२ जणांना अटक !

त्याग शिकवणारी भारतीय संस्कृती कुठे आणि भोगविलासात बुडवणारी पाश्चात्त्य विकृती कुठे ? हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांवर पुरोगामी मंडळी नेहमी टीका करतात; मात्र पाश्चात्त्य कुप्रथांच्या या व्यभिचारी अंधानुकरणाविषयी तोंडातून ‘ब्र’ही काढत नाहीत.

अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास’ घ्यावा लागणार !

डेल्टा प्लस व्हायरसचा धोका आणि तिसरी लाट थोपवण्यासाठी लोकलमध्ये गर्दी अल्प करण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न आहे.

‘आरक्षणमुक्त भारत’ हीच शाहू महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र प्रमुख, करणी सेना

पनवेल (जिल्हा रायगड) येथील राणा सभागृहात नथुराम सेनेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या २५ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका

गोमाता आणि गोवंश यांचे रक्षण करणार्‍या पोलिसांचे अभिनंदन ! राज्यात गोवंशियांच्या कत्तलीच्या वारंवार होणार्‍या घटना रोखण्यासाठी पोलीस अन् प्रशासन यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

कोरोनाबाधित ठरवण्यासाठी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी ग्राह्य

या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा तिसर्‍या स्तरामध्ये समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.

मुंबईतील २ सहस्रांहून अधिक नागरिकांची फसवणूक झाल्याची राज्य सरकारची न्यायालयात माहिती

कोरोनावरील बनावट लसीकरणाचे प्रकरण, नागरिकांच्या शरिरात प्रतिपिंडे निर्माण झाली का ? याची पडताळणी करण्याचा न्यायालयाचा आदेश