
भारतियांनी इंग्रजी संस्कृतीचा अभिमान बाळगणार्या नेहरूंना पंतप्रधान केले. नेहरूंना तरी गांधींनी पंतप्रधान का केले ? कारण ‘पंडित इंग्रजी चांगले बोलतो, तसे वल्लभला येत नाही’ म्हणून ! वास्तविक वल्लभभाई पटेल सर्व दृष्टींनी योग्य पंतप्रधान होते; पण केवळ इंग्रजी भाषा नीट येत नाही, म्हणून गांधींनी त्यांना डावलले.’
– ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !