नाशिक येथे होणार्‍या मराठी साहित्य संमेलनाच्या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने सावरकरप्रेमींमध्ये अप्रसन्नता !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष, अवमान करणारे साहित्यिक, राजकारणी यांचा सहभाग असलेल्या साहित्य संमेलनावर हिंदूंना बहिष्कार घालावासा वाटला, तर चूक ते काय ?

पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकांची आवश्यकता असू शकत नाही ! – ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर 

शासनकर्त्यांनी साहित्यात रस घेतला नाही. पक्षीय राजकारणाने साहित्य व्यवहार ढवळून निघाला आहे. पुरस्कारवापसीतून लेखकांनी आपले स्वातंत्र्य सरकारकडे गहाण का टाकावे ? पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची आवश्यकता असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले.

नाशिक येथे ३ डिसेंबरपासून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार ! – छगन भुजबळ, पालकमंत्री

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर या दिवशी होणार आहे.

नाशिक येथे मराठी साहित्य संमेलन १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत होणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या ७ मासांपासून लांबलेले ९४ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर होणार आहे. त्यानुसार सिद्धते करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समित्यांना दिल्या आहेत.

संभाजीनगर येथे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होणार ! – प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

नाशिक येथील ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनामुक्त वातावरणातच होईल’, असा निर्णय ३ ऑगस्ट या दिवशी साहित्य महामंडळ आणि संमेलन स्वागत मंडळाच्या चर्चेत एकमताने घेण्यात आला आहे.

नर्मदेचे जगन्नाथ !

कुंटे यांनी भोंदूबाबांच्या विरोधात आवाज उठवला. त्यासह ‘देवाला मानणे’ ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणणार्‍या अंधश्रद्धावाल्यांच्या विरोधातही ते परखडपणे बोलले. ‘साधना केल्यानेच खर्‍या अर्थाने जाती-धर्माच्या भिंती गळून पडतात’, असे त्यांचे प्रांजळ मत.

नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर पुढील दिनांक घोषित करू, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेने दिली आहे.

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला देहली येथील शेतकरी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या ग्रेटा थनबर्ग हिला बोलावणार

देशातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कार्यक्रमाला बोलावण्यामागील आयोजकांचा हेतू काय आहे ? याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी !

नाशिक येथील साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी

आगामी साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु ती टाळण्यात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने भगूर येथे त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

नाशिक येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव करावा !- सावरकरप्रेमी

स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, कादंबरीकार असून त्यांनी अद्वितीय कामगिरी केली आहे.