साहित्य क्षेत्राची विदारक स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

पुणे – शासनकर्त्यांनी साहित्यात रस घेतला नाही. पक्षीय राजकारणाने साहित्य व्यवहार ढवळून निघाला आहे. पुरस्कारवापसीतून लेखकांनी आपले स्वातंत्र्य सरकारकडे गहाण का टाकावे ? पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची आवश्यकता असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार हा खर्या अर्थाने लेखकाचा सन्मान करतो. याउलट राज्य सरकारचे पुरस्कार सहज मिळत नाहीत, तर ते मिळवावे लागतात. त्यासाठी लेखकाला अर्ज करावा लागतो; कारण पुरस्कार हे साहित्यिकांची आवश्यकता झाली आहे.’’
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे नेहमीच वादाचे सूत्र असते; मात्र ‘वयोवृद्ध साहित्यिकांनी त्यांना मिळणारे अध्यक्षपद नाकारून तरुण लेखकांना दिले पाहिजे’, असे त्या म्हणाल्या.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी