मालगुंड (रत्नागिरी) येथे ६ आणि ७ एप्रिलला ‘कोमसाप’चे जिल्हा मराठी साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून होण्यासाठी नागरिकांनी आग्रही रहावे ! – अभिरूप न्यायालयात पार पडलेल्या संवादाचा सूर

मराठी भाषेचा न्यूनगंड काढून मराठी बोलली किंवा वाचली गेली पाहिजे. सार्वजनिक पातळीवरील संवाद मराठीतून व्हावा, यासाठी मराठी भाषिक नागरिकांनी आग्रही रहावे, असे मत साहित्य संमेलनात पार पडलेल्या अभिरूप न्यायालयात व्यक्त करण्यात आले.

साहित्य संमेलनांना उतरती कळा !

सध्या साहित्य संमेलन म्हटले की, त्याला राजकीय गंध असतोच. वरकरणी जरी साहित्य आणि राजकारण ही दोन्ही क्षेत्रे वेगळी असली, तरी त्यातील राजकारणाचा समावेश असल्याचा विषय वारंवार चघळला जातो.

मराठीचे मारेकरी नव्हे, तर खरे मराठीप्रेमी आणि साहित्यिक होण्यासाठी मराठीची अस्मिता जोपासा !

२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘मराठीची दुरवस्था’ याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषाशुद्धीविषयक विचार

‘मुंबई येथे वर्ष १९३८ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी भाषण करतांना भाषाशुद्धीविषयक जे विचार मांडले, ते येथे देत आहोत.

शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसणे, हे धोकादायक ! – डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष

साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून डॉ. रवींद्र शोभणे यांनी मराठी भाषा साहित्य आणि त्या संदर्भातील धोरणे यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकणे अपेक्षित आहे !

आजपासून अमळनेर येथे ९७ वे मराठी साहित्य संमेलन !

साहित्य संमेलनानिमित्त अमळनेर शहराच्या विविध मार्गांवर विविध सामाजिक संस्थांनी स्वागत कमानी उभारून साहित्यिकांचे स्वागत केले आहे.

मराठीचे मारेकरी नव्हे, तर खरे मराठीप्रेमी आणि साहित्यिक होण्यासाठी मराठीची अस्मिता जोपासा !

२ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाचा उद्देश मराठी साहित्य वृद्धींगत व्हावे, मराठी भाषा संवर्धन करत तिची अस्मिता जोपासावी….

जगात मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी भाषा विद्यापिठाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

छत्रपती शिवरायांनी जो महाराष्ट्र धर्म आपल्याला शिकवला, तो कोणत्या जाती-धर्मापर्यंत मर्यादित नव्हता, तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी जो वैश्विक धर्म सांगितला, त्याचाच हा आपला महाराष्ट्र धर्म आहे.

मुख्य कार्यक्रमात व्यासपिठावर केवळ २ साहित्यिक, तर १२ राजकारणी असणार !

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार्‍या साहित्य संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये मंचावर साहित्यिक म्हणून केवळ आजी-माजी संमेलनाध्यक्ष दिसणार आहेत, तर १२ राजकारण्यांना निमंत्रित म्हणून स्थान दिले आहे, असे पत्रिकेतील माहितीवरून दिसून येते.