विभूती लावल्यावर व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा घटणे, सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढणे आणि विभूतीचा परिणाम न्यूनतम ३० मिनिटे टिकून रहाणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘विविध धार्मिक विधींच्या अंतर्गत औदुंबर, बेल, अश्वत्थ या वृक्षांच्या समिधा, तसेच तूप, मध आदी सात्त्विक द्रव्यांचे हवन (विशिष्ट मंत्र म्हणून देवतांसाठी द्रव्य अग्नीत अर्पण करणे) केले जाते. हवनानंतर हवनकुंडातील विभूती आज्ञाचक्रावर (दोन भुवयांच्या मध्ये) लावतात. ‘विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने ती लावणार्‍याला काय लाभ होतो … Read more

वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी वावरतांना तेथे कार्यरत असलेल्या स्पंदनांचा व्यक्तीवर (तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) होणारा परिणाम

‘भारतात प्राचीन काळापासून वास्तूशास्त्र प्रचलित आहे. वास्तूतील स्पंदनांचा व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घर बांधल्यास मानवाला चांगले आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभते…..

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने डॉ. (सौ.) सहना भट यांनी केलेल्या भरतनाट्यम् नृत्याचा संशोधनाच्या दृष्टीने घेतलेल्या प्रयोगाची क्षणचित्रे !

३.८.२०२२ या दिवशी भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. (सौ.) सहना भट यांच्या विविध नृत्यांचे संशोधनाच्या दृष्टीने प्रयोग करून घेण्यात आले. या वेळी उपस्थित असलेले संत, त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक यांना आलेल्या अनुभूती अन् प्रयोगाचा निष्कर्ष येथे दिला आहे.

‘झुम्बा डान्स’ व्यायामाचा झुम्बा-प्रशिक्षक आणि तो करणार्‍या व्यक्ती यांच्यावर झालेले परिणाम

सूर्यनमस्कार, योगासने आणि प्राणायाम यांमुळे सर्वाधिक लाभ होतात, यातून ऋषिमुनींची महानता जाणा !

नर्तक साधक साधनेच्या प्राथमिक अवस्थेत ‘रज-सत्त्व प्रधान’ असला, तरी त्याने साधनेत प्रगती केल्यावर तोही सर्वसाधारण साधकाप्रमाणे ‘सत्त्वगुण प्रधान’ होणे

‘सर्वसाधारण साधक नामजप, ध्यान, सत्संग, सत्सेवा इत्यादी माध्यमांतून साधना करतात. यात साधकांच्या संपूर्ण देहाचा सहभाग असतोच, असे नाही. त्यामुळे साधक ‘सत्त्वगुण प्रधान’ असतो. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निर्गुणाकडे वाटचाल होत असल्याने त्यांच्या छायाचित्रांमध्ये दिसून येणारे बुद्धीअगम्य पालट !

कोणतीच तांत्रिक अडचण नसतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची छायाचित्रे अस्‍पष्‍ट येण्‍यामागे लक्षांत आलेली बुद्धीअगम्‍य सूत्रे . . .

परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ प्राप्त !

विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७७ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. याआधी एकूण १० आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.

दैवी बालके मानवजातीला सुराज्याकडे घेऊन जातील ! – सौ. श्वेता क्लार्क, गोवा

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट’ पुरस्कार प्रदान !

व्याकरणदृष्ट्या अयोग्य लिहिलेल्या शब्दांतून नकारात्मक स्पंदने, तर योग्य लिहिलेल्या शब्दांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२१.७.२०२२ या दिवशी फोंडा (गोवा)  येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एका साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.