राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना भाजपच्या वतीने श्रद्धांजली !
कर्मचार्यांच्या आत्महत्येला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे’, असा आरोप माजी आमदार नितीन शिंदे यांनी याप्रसंगी केला.
कर्मचार्यांच्या आत्महत्येला महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कारणीभूत आहे’, असा आरोप माजी आमदार नितीन शिंदे यांनी याप्रसंगी केला.
आंदोलनकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळ, तसेच सरकार यांच्या विरोधात घोषणा देऊन शिवीगाळ केली. यामुळे एस्.टी.च्या अधिकार्यांनी पोलिसांचे साहाय्य घेऊन आंदोलनकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला.
इंधन दरवाढ, नियमित उत्पन्नातील घट, त्यात कोरोना संसर्गाच्या कालावधीतील आर्थिक फटका यांमुळे महामंडळाला देखभाल-दुरुस्तीसह कर्मचार्यांचे वेतन देण्यात अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून ही भाडेवाढ असल्याचे सांगण्यात येत आहे.
असे वरवरचे उपाय काढण्यापेक्षा समाजकंटकांचे त्रास देण्याचे धारिष्ट्य होणार नाही, अशा पद्धतीने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी प्रवाशांची अपेक्षा आहे !
याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नाडकर्णी यांनी म्हटले आहे की, एस्.टी. प्रशासनाकडे सध्या असलेल्या कर्मचार्यांना वेतन द्यायला पैसे नसून कर्मचार्यांचे ३-३ मासांचे वेतन रखडले आहे.
राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या काही नवीन निर्णयामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंगचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पहिला प्रयोग म्हणून २६६ बसगाड्यांना कोरोना विषाणू प्रतिबंधक कोटिंग करण्यात आले आहे.
‘प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये’, अशी सूचनाही अहिरे यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटली असली, तरी प्रवाशांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे एस्.टी.ला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
प्रति मासाच्या ७ दिनांकाला होणारे वेतन ऑगस्ट मासाचा १५ दिनांक उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे घराचा व्यय भागवण्याची मोठी समस्या कर्मचार्यांसमोर आहे.
‘एस्.टी.’ महामंडळाचा भोंगळ कारभार !