तेव्हा ‘सेक्युलर’वाले (निधर्मी)कुठे होते ?

‘आज घुसखोर रोहिंग्यांना हाकलले, तर ‘सेक्युलर’ (निधर्मी) आणि डाव्या विचारसरणीचे लोक स्वत:ची छाती बडवण्यास प्रारंभ करतात; मात्र ज्या वेळी लाखो काश्मिरी हिंदूंना स्वत:च्या देशात विस्थापित होऊन तंबूत रहावे लागले , तेव्हा हे ‘सेक्युलर’….

काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांमागील कारण हे अतिक्रमणमुक्त होत असलेली हिंदूंची संपत्ती !

हिंदूंनी पुन्हा काश्मीरमध्ये येऊच नये, असे जिहादी आतंकवाद्यांची इच्छा आहे. यातून त्यांना धर्म आहे, हे स्पष्ट होते !

धुमसते काश्मीर !

जिहादी आतंकवाद्यांनी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या ५-६ दिवसांत आतंकवाद्यांनी एकूण ७ जणांची हत्या केली आहे. त्यामुळे या सर्वच घटना ‘आतंकवादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे…

काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्यावरील गुन्हा रहित !

देहलीमध्ये २१ मे २०१८ या दिवशी एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एका नेत्याने काश्मीरच्या बारामुला येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात ५ सैनिक हुतात्मा झाल्याचे सांगितल्यावर काश्मिरी नेते सुशील पंडित यांनी ट्वीट केले होते.

बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे ३३६ काश्मिरी हिंदु कुटुंबियांसाठी ट्रांझिट कॅम्प बनवण्यात येणार !

केवळ कॅम्प बनवून उपयोग नाही, तर त्यांचे जिहादी आतंकवाद्यांपासून संरक्षण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत; कारण काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्याप मुळासकट नष्ट झालेला नाही, ही वस्तूस्थिती आहे !

लोणकढी थाप !

केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !

काँग्रेसचे काश्मिरी पंडितांविषयीचे ढोंगीप्रेम जाणा !

माझेही कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने काश्मिरी पंडित माझे भाऊ असून त्यांना मी साहाय्य करीन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू दौर्‍याच्या वेळी दिले.

जम्मू-काश्मीरच्या ५ जिल्ह्यांत ७ ठिकाणी काश्मिरी हिंदूंसाठी २ सहस्र ७४४ सदनिका बांधणार !

काश्मिरी हिंदूंसाठी घरे बांधली, तरी ‘त्यांचे रक्षण कोण करणार ?’ हाच मूळ प्रश्‍न आहे. आजही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

काँग्रेसेचे नेते दिग्विजय सिंह यांनी पाकच्या पत्रकाराला कलम ३७० रहित करण्याचे आश्‍वासन दिल्याचे प्रकरण
दिग्विजय सिंह यांना त्यांच्या काश्मिरी हिंदू असलेल्या भावजयेकडून घरचा अहेर !