लोणकढी थाप !

केंद्रात काँग्रेस सत्तेत असतांना तिने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी का प्रयत्न केले नाहीत !

मेरा परिवार भी कश्मीरी पंडित होने के कारण मैं कश्मीरी पंडितों की सहायता करूंगा ! – राहुल गांधी

कांग्रेस के ढोंगी हिन्दू प्रेम को समझें !

काँग्रेसचे काश्मिरी पंडितांविषयीचे ढोंगीप्रेम जाणा !

माझेही कुटुंब काश्मिरी पंडित असल्याने काश्मिरी पंडित माझे भाऊ असून त्यांना मी साहाय्य करीन, असे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जम्मू दौर्‍याच्या वेळी दिले.

जम्मू-काश्मीरच्या ५ जिल्ह्यांत ७ ठिकाणी काश्मिरी हिंदूंसाठी २ सहस्र ७४४ सदनिका बांधणार !

काश्मिरी हिंदूंसाठी घरे बांधली, तरी ‘त्यांचे रक्षण कोण करणार ?’ हाच मूळ प्रश्‍न आहे. आजही काश्मीरमध्ये हिंदू सुरक्षित नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र

शत्रूराष्ट्राच्या पत्रकारासमोर काश्मिरी हिंदूंना अपमानित केले गेले !

काँग्रेसेचे नेते दिग्विजय सिंह यांनी पाकच्या पत्रकाराला कलम ३७० रहित करण्याचे आश्‍वासन दिल्याचे प्रकरण
दिग्विजय सिंह यांना त्यांच्या काश्मिरी हिंदू असलेल्या भावजयेकडून घरचा अहेर !

काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ?

‘जेनोसाईड बिल’मुळे विश्वातील हिंदूंवरील नरसंहाराचे आक्रमण भारताला थेटपणे परतवून लावता येईल ! – अधिवक्ता टिटो गंजू

‘जेनोसाईड (नरसंहार)’ चे विविध टप्पे असून ते ओळखून त्वरित कार्य करणे आवश्यक आहे. काश्मिरी हिंदू नरसंहाराचे बळी आहेतच; परंतु ते नरसंहार नाकारल्याचेही बळी आहेत.

काश्मिरी हिंदूंचे सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्वसनही व्हायला हवे ! – राहुल कौल, अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे शेजारील देशांतून हिंदूंना बोलावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, मग आपल्याच राष्ट्रातील काश्मिरी हिंदूंसाठी आपण प्रयत्न करण्यात अल्प का पडत आहोत ?

पोलीस : ‘जिहादी’ लक्ष्य !

मशिदींवरील हे ‘जिहादी’ भोंगे धर्मांधांच्या संपर्कयंत्रणेचा एक भाग बनले आहेत. त्यामुळे भोंगेच काढले, तर धर्मांधांसाठी मोठे अडचणीचे होईल ! ही सर्व सूत्रे पहाता अशा मशिदींमधून प्रसृत होणार्‍या विचारधारेशी दोन हात करण्याची आता वेळ आली आहे ! सरकारने यासाठी कठोर पावले उचलणे काळाची आवश्यकता आहे.