मुंबईत मार्चच्या शेवटी ‘जी-२०’ शिखर परिषद !
मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्या शेवटी होणार आहे. बैठकीच्या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.
मुंबईत ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या विकास कार्यगटाची दुसरी बैठक मार्चच्या शेवटी होणार आहे. बैठकीच्या पूर्वसिद्धतेसाठी पालिका प्रशासन कामाला लागले आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांचे हे स्वप्न आता सत्यात उतरेल.
विजयदुर्ग ऐतिहासिक दुर्गाच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
देहू, आळंदी, पंढरपूर ही महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रे आहेत. हा भक्तीमार्ग उत्कृष्ट असावा. ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेले वृक्ष लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
पोलिसांनी १५० भिकार्यांना कह्यात घेऊन त्यांच्या मूळ गावी सोडले. यात ३० मुले, ४० महिला आणि ८० पुरुष यांचा समावेश आहे.
शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला होता. अशोक मिश्रा आणि मानस कुवर अशी अटक आरोपींची नावे आहेत.
या संपामध्ये सर्व सरकारी कार्यालये, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, निमसरकारी आणि कंत्राटी आदी सर्व संवर्गातील कर्मचारी सहभागी होणार आहेत.
भावी पिढी सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीकोनातून शेतकर्यांना मुलभूत सुविधा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
स्वच्छ प्रसाधनगृह, वाहनतळ, वाहनांकरता हवा भरण्याची निःशुल्क सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि प्रथमोपचार पेटी प्रत्येक पेट्रोलपंपांवर असणे आवश्यक आहे, ज्यावर अशा सुविधा नसतील, त्यांवर धडक कारवाई केली जाणार.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.