कोजागरी पौर्णिमेचे व्रत

कोजागरी पौर्णिमेचे व्रत

‘आश्विन मासातील पौर्णिमेला भगवती महालक्ष्मी ‘रात्री कोण जागे आहे ?’, हे पहाण्यासाठी भ्रमण करत असते. ‘जे जागरण करतात, त्यांना लक्ष्मी धन देते, असे म्हटले जाते. लक्ष्मीदेवी ‘को जागर्ति’ (कोण जागे आहे ?) असे म्हणत असल्याने या व्रताला ‘कोजागर’ असे म्हणतात.

आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो, हे चुकीचे आहे ! – अमीश त्रिपाठी, प्रख्यात लेखक

आपण पाश्चिमात्यांकडून शिकलो, हे चुकीचे आहे ! – अमीश त्रिपाठी, प्रख्यात लेखक

त्रिपाठी यांच्या ‘रामचंद्र’ पुस्तक मालिकेतील हे ४ थे पुस्तक आहे. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये चांगले आणि वाईट अशी सोपी विभागणी करता येत नाही. देव नायक आणि असुर खलनायक, असे चित्रण कुठेच नाहीच.

 देशातील दुसर्‍या ‘राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालया’चे जगन्नाथपुरी येथे उद्घाटन !

 देशातील दुसर्‍या ‘राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालया’चे जगन्नाथपुरी येथे उद्घाटन !

देशातील दुसर्‍या ‘राष्ट्रीय आदर्श वेद विद्यालया’चे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन करण्यात आले.

गोंधळाची परंपरा !

गोंधळाची परंपरा !

‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली.

विजयादशमीचे रहस्य !

विजयादशमीचे रहस्य !

‘आश्विन शुक्ल दशमी हा दिवस सर्व भारतात ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. भारतियांच्या मूर्तीमंत पराक्रमांचा इतिहासच ‘विजयादशमी’त दिसून येतो. हिंदु समाजातील चारही वर्णांच्या दृष्टीने या दिवसाला महत्त्व आहे.

‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा !

‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा !

आपण सर्वांनी आपल्या घरांवर भगवा ध्वज फडकवला, तर विजयदशमीच्या या पवित्र शुभमुहुर्तावर हिदु एकता, हिंदु अस्मिता आणि हिंदूऐक्य यांचे दर्शन घडेल.

दुष्टांचे दमन आणि सुष्टांचे (सज्जनांचे) संरक्षण करणारी श्री दुर्गादेवी !

दुष्टांचे दमन आणि सुष्टांचे (सज्जनांचे) संरक्षण करणारी श्री दुर्गादेवी !

‘आश्विन शुक्ल ८, हा दिवस भारतात दुर्गाष्टमी म्हणून पाळण्यात येतो. जगात जेव्हा आसुरी वृत्ती प्रबळ होते, तेव्हा आदिशक्ती देवीरूपाने अवतीर्ण होऊन असुरांचा संहार करते, असा भारतीय जनतेचा विश्वास आहे. आदिमायेने अनेक अवतार घेतले असल्यामुळे तिला अनेक नावे प्राप्त झाली आहेत.

ब्रह्मदेवांची कन्या आणि शब्दब्रह्माची उत्पत्ती म्हणजे श्री शारदादेवी !

ब्रह्मदेवांची कन्या आणि शब्दब्रह्माची उत्पत्ती म्हणजे श्री शारदादेवी !

‘एकोऽहं बहु स्याम् ।’ म्हणजे ‘मी एक आहे, आता मी अनंत रूपांत प्रकट होईन’, असे जे आदिस्फुरण झाले, तेच शारदेचे मूलस्वरूप आहे. त्यांनाच पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती, गणेश-शारदा अशी नावे आहेत. एकत्व नष्ट न होता ही दोन रूपे झाली.

शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ने अभिवादन करण्याचा आदेश !

शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ने अभिवादन करण्याचा आदेश !

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्वच शासकीय-निमशासकीय आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच दूरभाष आणि भ्रमणभाष यांवर सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आला आहे.

हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

जगात अन्य धर्मियांची बरीच राष्ट्रे आहेत; पण भारत धर्मनिरपेक्ष देश असल्‍याने जगात हिंदूंचे एकही हिंदु राष्‍ट्र नाही. हिंदूंना सुरक्षित वाटेल अशा हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे.