#Diwali – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

#Diwali – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे

आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

आर्यभट्ट यांनी १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी पृथ्वीचा व्यास मोजला !

‘विशेष म्हणजे पृथ्वी गोल आहे, हे युरोपमधील शास्त्रज्ञांनी प्रथम शोधून काढले’, असे सर्वत्र मानले जात असले, तरी ही वस्तूस्थिती भारतियांना त्यापूर्वीच ठाऊक होती. आर्यभट्ट यांनी ख्रिस्ताब्द ५०० मध्ये ‘या गोल पृथ्वीचा व्यास सुमारे ४० सहस्र १६८ किलोमीटर’ म्हणून मोजून काढला.

डॉक्टरांनी औषधाच्या चिठीवर (प्रिस्क्रिप्शनवर) ‘श्री हरि’ लिहावे !

डॉक्टरांनी औषधाच्या चिठीवर (प्रिस्क्रिप्शनवर) ‘श्री हरि’ लिहावे !

डॉक्टरांना साधे ‘क्रोसिन’ औषध लिहून द्यायचे असेल, तर त्यांनी थेट हिंदीतच ‘क्रोसिन’ लिहून द्यायला हवे. तसेच प्रिस्क्रिप्शनवर ‘श्री हरि’ असेही लिहिले पाहिजे

हिंदु राष्ट्र सर्वसमावेशकच !

हिंदु राष्ट्र सर्वसमावेशकच !

बर्नार्ड जोसेफ यांनी ‘नॅशनॅलिटीज : इट्स नेचर अँड प्रॉब्लेम्स’ हे पुस्तक वर्ष १९२९ मध्ये लिहिले. त्यामध्ये एक प्रकरण भारतातील राष्ट्रीयत्वावर आहे. जोसेफ यांना ‘भारत हे राष्ट्र आहे’, हा मुद्दा विवाद्य वाटला. तरीही त्यांनी पुस्तकातील पृष्ठ २२८ वर हे मान्य केले आहे, ‘आधुनिक राष्ट्रीयत्वाची जी लक्षणे समजली जातात, ती भारताच्या प्राचीन इतिहासात आढळतात.’

मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातावर मेंदी काढल्यास परिणाम भोगावे लागतील !

मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातावर मेंदी काढल्यास परिणाम भोगावे लागतील !

‘मेंदीची दुकाने उघडणार्‍या मुसलमान तरुणांचे उद्देश वेगळे आहेत. त्यांच्या डोक्यात ‘लव्ह जिहाद’ आहे. त्यामुळे मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातांवर मेंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते !  – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते !  – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.) 

ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते.

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील महाकालेश्‍वर मंदिराच्या परिसरातील ‘महाकाल लोक’ संकुलाचे उद्घाटन  

उज्जैन (मध्यप्रदेश) येथील महाकालेश्‍वर मंदिराच्या परिसरातील ‘महाकाल लोक’ संकुलाचे उद्घाटन  

पूर्वी २.८ हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता ४७ हेक्टरचे झाले आहे. यात ९४६ मीटर लांबीचा मार्ग असणार आहे. यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोचू शकणार आहेत.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज यांचा देहत्याग !

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज यांचा देहत्याग !

नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी प.पू. महाराजांकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना वेळोवेळी मार्गदर्शन अन् त्यांचा आशीर्वादही लाभले.

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.