सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा गजर !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .

झारखंड, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’अंतर्गत विविध राज्यांमध्ये उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मान्यवरांच्या भेटी घेण्यात आल्या. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

फरीदाबाद (हरियाणा) येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रे’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा संकल्प !

फरीदाबाद (हरियाणा) येथे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे भव्य ‘हिंदू एकता शोभायात्रा’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

सर्वांचा आत्मा एक असतो, तर एकाचे सुख-दु:ख दुसर्‍याला का होत नाही ?

सर्वांचा आत्मा ईश्वराचाच अंश असतो हे खरे आहे, पण सर्वांचा आत्मा एकच नसतो. आत्मा ईश्वराचा अंश असतो, पण नुसता शुद्ध अंश नसतो. नुसता शुद्ध अंश असेल तर तो शरीरात येईलच कशाला? येणार नाही.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने !   

सेवेत असतांना आपल्या समोर घडत असलेला प्रसंग किंवा दृश्य यांच्याशी एकरूप होणे आणि त्यात ‘जलद गतीने मिसळून जाणे’, ही साधनाच आहे.

हिंदु राष्‍ट्रातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या स्‍वरूपाविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. मी त्‍यांना विचारलेले प्रश्‍न आणि त्‍यांची त्‍यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

प्रतिकार करणारा समाज उभा करणे, हे समर्थांना अभिप्रेत होते ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मराठवाड्यातील प्रख्यात शिवसमर्थ भक्त ‘श्री दादासाहेब जाधव’ यांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

धर्माधारित हिंदु राष्ट्रासाठी धर्मशिक्षण आणि एकत्रित प्रयत्न आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

. . . हे कळल्यावर प्रत्येक हिंदूला धर्माचा इतका अभिमान वाटेल की, तो धर्म पालटणार नाही, तसेच आपल्या मुली ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रात अडकणार नाहीत !

समलिंगी विवाह अयोग्य ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी, पीठाधीश्वर, श्रीदत्त पद्मनाभपीठ, कुंडई

आज ज्या प्रकारे समाजात घडामोडी चालू आहेत, त्यातून आमचे संस्कार अल्प पडत आहेत, असे वाटते. संस्कारांची अधोगती होत असल्याचे हे लक्षण आहे. यासाठी लहान मुलांना आपल्या संस्कृतीचे धडे देऊन त्यांच्या मनावर चांगले संस्कार करणे आवश्यक !

परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा यांची अमृतत्वाकडे वाटचाल ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि असा युगांचा क्रम असतो; परंतु जेव्हा व्यक्ती धर्माचरण किंवा साधना करते, तेव्हा ती हळूहळू मागील युगामध्ये म्हणजे परमात्म्याकडे प्रवास करते. या अमृत महोत्सवानिमित्त परमाचार्य डॉ. देवकरण शर्मा द्वापरयुगाकडून सत्ययुगाकडे प्रवास करत आहेत, असे वाटते.