सर्व समविचारी संघटनांनी एकत्र येऊन कार्य करावे !

हिंदुजागृतीचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय पावले उचलू शकतो, याचाही निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत योग्य आहे. या अधिवेशनाने नि:संशय उत्तरोत्तर प्रगती करावी, यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करूया.

पाच कोश आणि चार देह ह्यांची सांगड

शरीराचे पाच कोश  सांगितले आहेत आणि चार देहसुद्धा सांगितले जातात. हे वेगवेगळे आणि आपसात संबंध नसलेेले आहेत की संबद्ध आहेत? त्‍यांची सांगड कशी घालायची? ‘महाकारणदेह ज्ञानाचा असतो’ ह्याचा अर्थ काय ?

अध्‍यात्‍मात प्रगतीसाठी सहायक क्षमता

अध्‍यात्‍मात ध्‍येयप्राप्‍तीचे वेगवेगळे मार्ग आहेत. प्रगती व्‍हायला प्रत्‍येक मार्गात वेगवेगळी क्षमता कामी येते. त्‍या क्षमता थोडक्‍यात पुढे दिल्‍या आहेत. आपल्‍यात कोणती क्षमता अधिक आहे ते ओळखून आपल्‍याला मानवणारी साधना केल्‍यास आध्‍यात्मिक प्रगती लवकर होण्‍याची शक्‍यता वाढेल.

‘अखिल भारतीय सनातन समिती’च्या वतीने आयोजित श्रीराम कथेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन समितीच्या वतीने जैतपुरा येथील मां बागेश्वरी धामच्या प्रांगणामध्ये श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘महान हिंदु धर्म आणि संस्कृती’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

१० जून या दिवशी आपण प्रत्यक्ष रथ बनवणे आणि रथावरील नक्षीचे लाकडावर कोरीव काम करणे हे भाग पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया . . .

अमरावतीमधील ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !

मंदिर संस्कृती रक्षणासाठी वस्त्रसंहिता अत्यावश्यक आहे. यासाठी आम्ही श्री महाकाली शक्तीपीठ याठिकाणी आजपासूनच फलक लावत आहोत. अमरावती जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्येही आम्ही असा फलक लावणार आहोत – पू. शक्तीमहाराज

अनंतात जाण्‍याच्‍या प्रवासाची सिद्धता

मनुष्‍याला लहान-सहान प्रवासाला जायचे असले, तरी तो आधीपासून बरोबर न्‍यायच्‍या वस्‍तू, कपडेे,पैसे इत्‍यादींची सिद्धता करतो; पण अंती अनंतात जाण्‍याच्‍या प्रवासाची सिद्धता मात्र कधीच करीत नाही.

सद्गुरु नंदकुमार जाधव घेत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संगामुळे साधकाला झालेले लाभ आणि त्याने अनुभवलेली गुरुकृपा !

‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संग घेण्याच्या आधीपासून साधक वैयक्तिक स्तरावर नामजपादी उपाय करत होते. त्याचा लाभ होतच होता; मात्र सद्गुरु जाधवकाकांनी नियमितपणे चालू केलेल्या उपाय सत्संगामुळे या जिवाला ‘न भूतो न भविष्यति !’ असे लाभ झाले.

अष्टसात्विक भाव का जागृत होत नाहीत?

काही जणांना प्रश्न पडतो की ते पूजा, जप इत्यादी अनेक वर्षांपासून करत आहेत, तरी त्यांचे अष्टसात्विक भावांपैकी कोणतेच भाव का जागृत होत नाहीत ?

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा गजर !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सावंतवाडी शहरातून ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत . . .