खाडीत जलकुंभ बनवून विसर्जन करू द्या ! – आमदार जितेंद्र आव्हाड, शरद पवार गट
पूर्वी खाडीमध्ये मासेमारी केली जायची; मात्र सध्या खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून एखाद्याने उडी मारली, तरी त्याचा गुदमरून मृत्यू होईल, अशी स्थिती आहे.
पूर्वी खाडीमध्ये मासेमारी केली जायची; मात्र सध्या खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून एखाद्याने उडी मारली, तरी त्याचा गुदमरून मृत्यू होईल, अशी स्थिती आहे.
विविध गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेल्या पौराणिक देखाव्यांमुळे गणेशभक्तांमध्ये उत्साह वाढला, तर दुसरीकडे काही मंडळांनी सादर केलेला भुताटकीचा देखावा आणि विविध वेशभूषेतील विडंबनात्मक गणेशमूर्तींमुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.
नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम हौदात कुणीही विसर्जन केले नाही. ‘या हौद निर्मितीसाठी जनतेचा पैसा वाया घालवला जात आहे’, अशा भावना काही हिंदूंनी या वेळी व्यक्त केल्या.
यातून इतर गावांतील गणेशोत्सव मंडळांनी बोध घेऊन असा उपक्रम राबवणे आवश्यक आहे !
पोलिसांनी ‘जेथे श्री गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली आहे, तेथे केवळ भगवे झेंडे रहातील’, असे स्पष्ट केले. ‘येथील परिस्थिती आता सामान्य आहे’.
श्री गणेशमूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनच करायचे आहे, तर मूर्ती संकलनाचा घाट का घातला जातो ?
गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असल्याने तिचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याची मागणी करत खाडीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन केले.
अशी मूर्ती तयार करणे अशास्त्रीय असून शाडूमातीची मूर्तीच बनवणे आवश्यक !
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती सनातन संस्थेने सिद्ध केलेल्या श्री गणेशमूर्तीप्रमाणे, तसेच त्या मापांप्रमाणे सिद्ध केलेली आहे. या मंडळाची स्थापना वर्ष १९८४ मध्ये झाली असून येथील श्री गणेश हा नवसाला पावणारा आहे.
हिंदू-मुसलमान ऐक्याच्या ढोंगी सौहार्दाला हिंदूंनी भुलू नये, हीच श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना !