पंचगंगेत विसर्जनानंतर नदीपात्राबाहेर आलेल्या श्री गणेशमूर्ती हिंदुत्वनिष्ठांनी परत नदीत विसर्जित केल्या !
अजून दोन दिवस हा उपक्रम राबवण्यात येईल.
अजून दोन दिवस हा उपक्रम राबवण्यात येईल.
ज्या श्रीगणेशमूर्तीचे हिंदूंनी १० दिवस भक्तीभावाने पूजन केले, त्या मूर्ती करून खड्ड्यात पुरणे हे किती मोठे पाप आहे, याची प्रशासनाला जाणीवच नाही ! हा प्रकार म्हणजे श्री गणेशाची अवकृपा ओढावून घेण्यासारखे आहे
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘समाज सात्त्विक होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे सात्त्विकीकरण होणे आवश्यक आहे’, अशी शिकवण दिली आहे…
उच्च न्यायालयाने २४ जुलै या दिवशी ६ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचा निर्णय दिला आहे.
पूर्वी खाडीमध्ये मासेमारी केली जायची; मात्र सध्या खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून एखाद्याने उडी मारली, तरी त्याचा गुदमरून मृत्यू होईल, अशी स्थिती आहे.
विविध गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेल्या पौराणिक देखाव्यांमुळे गणेशभक्तांमध्ये उत्साह वाढला, तर दुसरीकडे काही मंडळांनी सादर केलेला भुताटकीचा देखावा आणि विविध वेशभूषेतील विडंबनात्मक गणेशमूर्तींमुळे भाविकांमध्ये नाराजी आहे.
नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम हौदात कुणीही विसर्जन केले नाही. ‘या हौद निर्मितीसाठी जनतेचा पैसा वाया घालवला जात आहे’, अशा भावना काही हिंदूंनी या वेळी व्यक्त केल्या.
यातून इतर गावांतील गणेशोत्सव मंडळांनी बोध घेऊन असा उपक्रम राबवणे आवश्यक आहे !
पोलिसांनी ‘जेथे श्री गणेशमूर्ती स्थापन करण्यात आली आहे, तेथे केवळ भगवे झेंडे रहातील’, असे स्पष्ट केले. ‘येथील परिस्थिती आता सामान्य आहे’.
श्री गणेशमूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जनच करायचे आहे, तर मूर्ती संकलनाचा घाट का घातला जातो ?