नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !
व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?
व्यक्तीस्वातंत्र्य आणि धर्मस्वातंत्र्य यांचा ढोल बडवणारे अशा वेळी कुठल्या बिळात जाऊन लपून बसतात ?
अवाढव्य आणि चित्रविचित्र मूर्ती, विद्युत् रोषणाईचा झगमगाट, तसेच ध्वनीप्रदूषणाला बगल देत काही गणेशोत्सव मंडळांनी पौराणिक देखाव्यांचे सादरीकरण करून नागरिकांची मने जिंकली आहेत.
अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट मंडळ, हुतात्मा बाबू गेणू गणपति मंडळ आणि श्री जिलब्या मारुति गणेश मंडळ ट्रस्ट ही पुणे येथील मानाची गणपति मंडळे सायंकाळी ६ वाजल्यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होते का ?’
गणेशोत्सवाच्या या काळामध्ये १० दिवस मंदिरात संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे वावरत असते. आजही गावामध्ये ‘एक गाव एक गणपति’प्रमाणे ‘एक गाव एक होळी’, ‘एक गाव एक दहीहंडी’, तसेच अन्य सर्व उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात.
श्री गणेश आणि २१ संख्या, श्री गणेशाला पहिला नमस्कार का ? आणि अंगारकीचे विशेष महत्त्व या संदर्भातील आध्यात्मिक माहिती पाहूया !
गणेश म्हणजे पवित्र प्रतिक. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लक्षावधी हिंदू शेकडो वर्षे सर्व मंगल कार्य गणेशाच्या साक्षीने करत आले आहेत. त्याच्या चरणी भावपूर्ण वंदन !
गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी शहरामध्ये ९५ सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये बांधलेल्या हौदांमध्ये १७ सहस्र ६६२, लोखंडी हौदांमध्ये ५९ सहस्र ३००, तर फिरत्या हौदांमध्ये ४ सहस्र ४१, तर १३ सहस्र ७९२ श्री गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. विर्सजनाच्या वेळी अनुमाने १ लाख २५ सहस्र किलो निर्माल्य गोळा करण्यात आले.
थर्माकॉल आणि पुठ्ठे यांच्या माध्यमातून बनवलेली आकर्षक, नक्षीदार आणि कोरीव १२ मंदिरे लक्ष वेधून घेत आहेत. १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना आणि त्याचा महिमा देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने मराठवाड्यातून एकूण ९१७ बस कोकणासाठी सोडल्या आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील लांब पल्ल्याच्या आणि जिल्हाअंतर्गत बस सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी अनेकांची गैरसोय झाली आहे.