|

नवी देहली – कोरोना संक्रमणामुळे देशातील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. सर्वांना कोरोना महामारीचे नियम पाळणे आवश्यक असतांना नेते विनामास्क निवडणुकीच्या सभा घेत प्रचार करत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई का नाही ? तसेच सर्वसामान्य माणसांनीच नियम पाळावेत का ? असे प्रश्न असणार्या याचिकेवर देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे. (असे जनतेला याचिका करून का विचारावे लागते ? सरकार आणि निवडणूक आयोग यांना कळत नाही का ? – संपादक)
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन