शेअर बाजारात घोटाळा केल्याने ३० लाख कोटी रुपयांची हानी !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शेअर बाजाराच्या संदर्भात घोटाळा केल्याचा आरोप केला. या घोटाळ्यामुळे नागरिकांचा ३० लाख कोटी..