
नवी देहली – न्यायपालिका पूर्णपणे स्वतंत्र असून ती केवळ राज्यघटनेला उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे ‘असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स’ने २ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या एका सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
Chief Justice N.V. Ramana expressed disappointment that even after 75 years of Independence people have not understood the roles and responsibilities assigned by the #Constitution to each Institution.https://t.co/h9fpDUDcPc
— The Hindu (@the_hindu) July 3, 2022
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की,
१. सत्ताधारी पक्षाला असे वाटते की, प्रत्येक प्रकरणात न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय द्यावा, तर विरोधी पक्षांना न्यायपालिकेकडून त्यांच्या धोरणांना पाठिंबा देण्याची अपेक्षा असते.
२. आपण या वर्षी स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरे करत आहोत आणि आपले प्रजासत्ताक ७२ वर्षांचे झाले आहे; मात्र खेदाची गोष्ट ही आहे की, राज्यघटनेने प्रत्येक संस्थेकडे सोपवलेली भूमिका आणि दायित्व जनतेला अजूनही पूर्णपणे समजलेले नाही.
३. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे गावातील लोक अधिक सक्रीय होत असून ते त्यांची कर्तव्ये चोखपणे बजावत आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh