Ruchira Kamboj Retires : परराष्ट्र मंत्रालयातील ३७ वर्षांच्या सेवेनंतर रूचिरा कंबोज निवृत्त !
‘युनेस्को’च्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अनेक यश मिळाले. त्यांनी विदेशात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.
‘युनेस्को’च्या पॅरिस कार्यालयात त्यांच्या ३ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना अनेक यश मिळाले. त्यांनी विदेशात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली.
महंत नागा बाबा भोला गिरी यांनी त्यांच्या वारसांच्या माध्यमातून प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही टीप्पणी केली.
यात भाजपप्रणीत आघाडीला ३५३ ते ३६९ इतक्या जागांवर विजय मिळत असल्याचे सांगण्यात आले, तर त्याच वेळी काँग्रेस आणि तिच्या मित्र पक्षांच्या ‘इंडी आघाडी’ला ११८ ते १३३ जागा मिळत असल्याचा वर्तवण्यात आला आहे.
इतके पैसे खर्च करूनही जनता मतदान करायला जात नाही. यामागे अनेक कारणे आहेत. या कारणांवरही आता चर्चा होणे आवश्यक आहे !
गेल्या ४ दिवसांत उष्णता आणि उष्माघात यांमुळे ७ राज्यांत ३२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातही मतदान प्रक्रियेमध्ये काम करत असलेल्या २५ कर्मचार्यांचा एकाच दिवशी उष्माघातामुळे मृत्यू झाला.
बंगालमध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हिंसाचार होतो, हे नवीन नाही. एकूणच बंगाल राज्य लोकशाहीसाठी लज्जास्पद ठरले आहे !
महिलांसाठी देशाची राजधानी असुरक्षित असणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
चीन विश्वासघातकी आणि धूर्त असल्याने त्याच्याकडून अशी कृती होणे अनपेक्षित नाही. चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने सदैव सतर्क रहाणेच आवश्यक आहे !
विमानातील वातानुकूलित यंत्रणा होती बंद
अशा प्रकारची तस्करी त्याने पूर्वीही केली आहे का ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !