New Parliament Water Leakage : विरोधी पक्षांकडून खोचक टीका आणि स्थगिती प्रस्ताव !
प्रत्येक सूत्राचे राजकारण करून भारताची मान खाली करायला लावणार्या विरोधी पक्षांसाठी गदारोळ करणे हे अधिक लांच्छनास्पदच होय !
प्रत्येक सूत्राचे राजकारण करून भारताची मान खाली करायला लावणार्या विरोधी पक्षांसाठी गदारोळ करणे हे अधिक लांच्छनास्पदच होय !
अशा सरकारवर हत्येचा गुन्हा नोंद करून केंद्र सरकारने कारवाई केली पाहिजे !
हे देशातील राज्य सरकारांना आतापर्यंत का लक्षात आले नाही ? त्यांनी अशा ‘कोचिंग सेंटर्स’वर कारवाई का केली नाही ? आताही ते याविषयी काही करणार आहेत का ?
बेकायदेशीर ग्रंथालयामध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी दगावले
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देहलीत चालू असलेली नीती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या. या बैठकीत भाजपसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.
राष्ट्रपती भवन व्हॉईसरॉय याच्यासाठी बांधले गेले होते आणि ब्रिटीश राजवटीत व्हाईसरॉयचा दरबार या ‘दरबार हॉल’मध्ये भरवला जायचा.
खाणी आणि खनिज भूमी यांवरील ‘रॉयल्टी’ वसूल करण्याचा राज्यांना कायद्यानुसार अधिकार आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.
विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामे करावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसर्या सत्रापूर्वी ते बोलत होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जुलैपासून आरंभ होत आहे. १२ ऑगस्टपर्यंत, म्हणजे साधारण ३ आठवडे हे अधिवेशन चालणार आहे.
मायक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली ‘विंडोज’मध्ये अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि बँका यांचे काम १९ जुलैला ठप्प झाले.