केंद्रशासनाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

नवी देहली – वस्तू, सेवा आदी विनामूल्य देण्याचे राजकारण देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे, असे केंद्रशासनाच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी या संदर्भात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. या जनहित याचिकेवर सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ‘एकदा सर्व संबंधितांनी परस्पर चर्चा करून नंतर न्यायालयासमोर पुन्हा यावे’, अशी सूचना केली आहे. यानुसार आता नीती आयोग, वित्त आयोग, विधी आयोग, निवडणूक आयोग आणि रिझर्व्ह बँक हे एकमेकांशी चर्चा करून लवकरच सर्वोच्च न्यायालयात त्यांचे म्हणणे मांडतील.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा