मिशो आस्थापनाकडून तिरंग्याच्या मास्कची विक्री !

मिशो’ या ऑनलाईन वस्तू विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या संकेतस्थळावर भारतीय राष्ट्राध्वजाच्या रंगांसारखा मास्क विक्रीसाठी ठेवला होता. याची माहिती राष्ट्रप्रेमींना मिळाल्यावर त्यांनी हिंदु जनजागृती समितीला याविषयी कळवले होते.

‘अ‍ॅमेझॉन’वर राष्ट्रध्वजाच्या रंगासारख्या ‘टी शर्ट’ची विक्री !

निषेध नोंदवण्यासाठी संपर्क:
संपर्क : twitter.com/amazonIN
ई-मेल : [email protected]
टोल फ्री क्रमांक : १८०० ३००० ९००९

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्‍चर्य ते काय ?

आगरा (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीमध्ये ध्वजारोहण करण्याला ‘हराम’ (निंदनीय) म्हणणार्‍या मुफ्तीच्या विरोधात गुन्हा नोंद !

रूमी म्हणे ‘ राष्ट्रध्वज फडकावणे, राष्ट्रगीत गाणे आणि भारत माता की जय बोलणे ‘हराम’ (निंदनीय) आहे’,

राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याच्या प्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा नोंद

याविषयी भाजपचे के. सुरेंद्रन् म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला.

पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालय, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा अभियान !

सेंट जेसिंतो बेटावर १५ ऑगस्ट या दिवशी नौदलाने ध्वजारोहण करण्यास तेथील ख्रिस्त्यांचा विरोध

आम्ही कुणालाही ध्वजारोहण करण्यास देणार नाही.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर रोखण्याविषयी केंद्रशासनाची सूचना असूनही गोव्यात काही ठिकाणी उघडपणे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री !

राष्ट्रीय प्रतिकांच्या विटंबनेविषयी पोलीस उदासीन का ?

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनी प्रथमच माकपच्या मुख्यालयामध्ये स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकवला जाणार !

गेली ७४ वर्षे माकपने राष्ट्रध्वज का फडकवला नाही, हे जनतेला सांगून याविषयी देशवासियांची क्षमा मागितली पाहिजे !

भारताच्या मानचित्रावरील राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेला केक कापणे, हा त्याचा अवमान नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे; मात्र त्याविषयी अतिरेक करणे देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या गौरवशाली भूतकाळाच्या दृष्टीने चांगले नाही. असे न्यायालयाने म्हटले आहे.