झारखंडमधील आघाडी सरकार पाडण्यासाठी मला १ कोटी रुपये आणि मंत्रीपद असे आमीष दाखवण्यात आले होते ! – काँग्रेसच्या आमदाराचा दावा

झारखंडमधील आघाडी सरकार पाडण्यासाठी मला १ कोटी रुपये आणि मंत्रीपद असे आमीष दाखवण्यात आले होते ! – काँग्रेसच्या आमदाराचा दावा

झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांचे आघाडी सरकार आहे. सरकार पाडण्यासाठी कुठल्या पक्षाने प्रयत्न केला, याविषयी मात्र त्यांनी भाष्य केलेले नाही.

खुनी काँग्रेसला शिक्षा हवी !

खुनी काँग्रेसला शिक्षा हवी !

‘एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारले, तर ते क्षम्य आहे’, असे कधीही म्हणता येणार नाही, हे महाराष्ट्रातील प्रबुद्ध पत्रकारांना ठाऊक असणारच. विक्रम संपत यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हा इतिहास जनतेला ठाऊक झाला पाहिजे.

मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

तथाकथित ‘गांधीवादी’ काँग्रेसवाल्यांचा हा इतिहास इतिहासकारांनी पुढे आणला पाहिजे. तसेच केंद्रशासनाने त्याची सत्यता पडताळून तो शालेय अन् महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत शिकवला पाहिजे ! अशी काँग्रेस अद्यापही या देशात अस्तित्वात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

पक्षशिस्त मोडल्याने नागपूर जिल्हा काँग्रेसच्या महासचिवांचे निलंबन !

पक्षशिस्त मोडल्याने नागपूर जिल्हा काँग्रेसच्या महासचिवांचे निलंबन !

जिल्हा परिषद सदस्याला मारहाण करून पक्षशिस्त मोडल्याच्या कारणास्तव नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू उपाख्य उदयसिंग यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदाराच्या उपस्थितीत मीणा समाजाच्या युवकांनी फाडला श्रीराम लिहिलेला भगवा ध्वज !

राजस्थानमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदाराच्या उपस्थितीत मीणा समाजाच्या युवकांनी फाडला श्रीराम लिहिलेला भगवा ध्वज !

स्वतःची हिंदु पाळे-मुळे विसरून अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे नतद्रष्टच होत !

(म्हणे) ‘फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे अनेक ख्रिस्त्यांच्या विरोधात केंद्रशासनाकडून विनाकारण गुन्हे प्रविष्ट !’ – फ्रान्सिस सार्दिन, दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार

(म्हणे) ‘फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे अनेक ख्रिस्त्यांच्या विरोधात केंद्रशासनाकडून विनाकारण गुन्हे प्रविष्ट !’ – फ्रान्सिस सार्दिन, दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार

साध्वी प्रज्ञासिंह यांनाही अनेक व्याधी होत्या. त्यांना मुक्त करण्याविषयी काँग्रेसवाल्यांनी कधी प्रयत्न का केले नाहीत ?

खासगी कामासाठी मंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशांतून विमान प्रवास केला !

खासगी कामासाठी मंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशांतून विमान प्रवास केला !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाकडून उत्तराची विचारणा, प्रवासाचा व्‍यय ४० लाख रुपये झाल्‍याचा आरोप

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा केलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘डेटा’मध्ये ६९ लाख चुका होत्या ! – चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात गोळा केलेल्या ‘ओबीसीं’च्या ‘डेटा’मध्ये ६९ लाख चुका होत्या ! – चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप

‘डेटा’मध्ये लाखो चुका होणे हे तत्कालीन सरकारला लज्जास्पद ! इतक्या चुका करणार्‍यांना वेळीच शासन का केले नाही ?

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसाम राज्य असा कायदा करू शकते, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !

मंदिर, मठ आदी ठिकाणांपासून ५ किमी परिसरात गोमांसाच्या खरेदी अन् विक्री यांवर बंदी येणार !

मंदिर, मठ आदी ठिकाणांपासून ५ किमी परिसरात गोमांसाच्या खरेदी अन् विक्री यांवर बंदी येणार !

आसाम राज्य असा कायदा करू शकतो, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !