साम्यवादी आणि ख्रिस्तीप्रेम !
चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.
चर्चमध्ये चालणारा अनागोंदी कारभार, अनाचार, पाद्र्यांकडून होणारे लैंगिक शोषण यांविषयी ठाऊक असूनही साम्यवादी सरकार गप्प आहे. याचा समाजावर होणारा वाईट परिणाम पहाता केरळमध्ये लोकसंघटन आवश्यक आहे.
आरोपी ख्रिस्ती असल्यास वृत्ते राष्ट्रीय प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक दडपतात, हे लक्षात घ्या !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणी अटकेत असणारे फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला. त्यावर पाश्चात्त्य थयथयाट करत आहेत.
धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे लिहून घेतले जाते.
जगभर ख्रिस्ती मिशनर्यांकडून हे बिनबोभाटपणे चालू असतांना जगातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि व्यक्तीस्वातंत्र्याची टिमकी वाजवणारे झोपा काढत होते !
कॅथॉलिक चर्चच्या शाळांनी धर्मांतरासह केलेल्या अत्याचारांमुळे मृत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांचे मृतदेह दफन केल्याचे प्रकरण
अशी ही अमानवीय कृत्ये धर्माच्या नावाखाली उघडउघड चालू असतांना ख्रिस्त्यांचे त्या वेळचे पोप काय करत होते ? चर्च संस्थेचे पदाधिकारी काय करत होते ? निष्पाप हिंदूंचे दमन करणार्या स्वतःच्या गुंडांना कुणीही रोखण्याचा प्रयत्न का केला नाही ?
सर्वेक्षणातून हे भयावह आकडे समोर आल्यानंतर आतातरी आणि तातडीने केंद्रशासनाने संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा अन् त्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी दबाव निर्माण करावा, असेच हिंदूंना वाटते !
माकपला ख्रिस्त्यांपेक्षा धर्मांध अधिक प्रिय आहेत, हे खिस्ती लक्षात घेतील का ?
काही घंट्यांनी सुटका !
जिल्ह्यातील ३०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांकडून ५० ठिकाणी ‘रस्ताबंद’ आंदोलन !