चीन बनवत आहे ३०० नवीन ‘सायलो’ क्षेपणास्त्रे !
विस्तारवादी चीन त्याच्या अणवस्त्रशक्तीचा उपयोग भविष्यात भारताच्या विरोधात करील, हे जगजाहीर आहे. त्यामुळे भारताने आधीच सावध होऊन चीनला कूटनैतिक, व्यावसायिक आदी स्तरांवर च्युत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !