जून मासात चीनचे लढाऊ विमान भारताच्या सीमेजवळ आल्याचे उघड
सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
सरकारने चिनी कुरापतींना जशास तसे उत्तर दिले पाहिजे !
सहस्रो कोटी रुपयांचा कर चुकवेपर्यंत आणि ते पैसे चीनला पाठवेपर्यंत भारतीय यंत्रणा झोपल्या होत्या का ? असे आणखी किती विदेशी आस्थापने करत असतील, याची माहिती या यंत्रणा घेत आहेत का ?
देश सोडून पळून जाईपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?
चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते !
चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाच्या माध्यमातून चीनचा अरब महासागराशी थेट संपर्क साधण्याचा कुटील डाव आहे; परंतु आता बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या विरोधामुळे चीनच्या उद्देशांवर पाणी फिरले जाऊ शकते.
उठसूठ भारताला लक्ष्य करणारा पाक ! भारताने आता पाकला त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवायला हवा !
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी २ दिवसांपूर्वी वुहानला भेट दिली होती. कोरोनासंबंधी कार्याचा त्यांनी आढावा घेतला होता. ‘आणखी काही वर्षे चीनमध्ये ‘झीरो कोविड’ धोरण लागू राहील’, असे त्यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते.
चिनी नागरिक येथे पर्यटक व्हिसावर आले होते आणि कायद्याचे उल्लंघन करून येथे काम करत होते. नेपाळ हे चिनी गुन्हेगारांसाठी प्रवेशद्वार बनत आहे.
‘चीनने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये अन्यथा चीनकडून शिनजियांगमध्ये मुसलमानांवर करण्यात येणार्या अत्याचारांविषयी भारत तोंड उघडेल’, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावण्याची आवश्यकता आहे !
चीनच्या मागणीला पाकच्या गृहमंत्रालयाने तीव्र विरोध दर्शवल्याने यावर मार्ग काढण्यासाठी यांग जिइची हे पाकमध्ये आले आहेत.