वर्ष २०२१ च्या आय.पी.एल्. स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व पुन्हा चीनच्या विवो आस्थापनाला !

वर्ष २०२१ च्या आय.पी.एल्. स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व पुन्हा चीनच्या विवो आस्थापनाला !

यातून बीसीसीआयची ढोंगी देशभक्ती दिसून येते ! बीसीसीआयला देशभक्तीपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटत असल्याने त्याने पुन्हा चीनच्या आस्थापनाला प्रायोजकत्व दिले, अन्यथा त्याने भारतीय किंवा अन्य एखाद्या विदेशी आस्थापनाला ते दिले असते !

उघूर नंतर आता उत्सुल मुसलमानांवर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा प्रयत्न

उघूर नंतर आता उत्सुल मुसलमानांवर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा प्रयत्न

चीनने त्याच्या देशातील मुसलमानांवर कितीही नियंत्रण ठेवले, अत्याचार केले, तरी जगातील एकही इस्लामी देश आणि त्यांची संघटना तोंड उघडणार नाही; मात्र भारतात मुसलमानंवरील खोट्या आक्रमणाच्या नावावरूनही हे देश थयथयाट करतील !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधू देऊ इच्छिणार्‍या चीनचा कावा न ओळखता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे म्हणणार्‍यांची कीव करावी, ती थोडीच !’ – परात्पर गुरु) डॉ. आठवले    

इस्रायलच्या २० अभियंत्यांनी चीनला विकले घातक ड्रोनचे तंत्रज्ञान !

इस्रायलच्या २० अभियंत्यांनी चीनला विकले घातक ड्रोनचे तंत्रज्ञान !

चीन अधिकाधिक धोकादायक होत असतांना त्याचा सामना करण्यासाठी भारताने त्याच्याशी दोन हात करण्यासाठी सर्वच प्रकारे सिद्ध रहाणे आवश्यक !

म्यानमारमध्ये सैन्याच्या बंडखोरीवरून नागरिकांचे चिनी दूतावासासमोर आंदोलन

म्यानमारमध्ये सैन्याच्या बंडखोरीवरून नागरिकांचे चिनी दूतावासासमोर आंदोलन

म्यानमारमध्ये सैन्याकडून करण्यात आलेल्या बंडखोरीच्या विरोधात सहस्रो लोकांनी रस्त्यावर उतरून आंदेलन चालू केले आहे. येथील नागरिक सैन्य हुकूमशाह ‘कमांडर इन चीफ जनरल’ मिन आँग हलेइंग यांच्याविरोधात मोर्चे काढत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘वर्ष १९६२ च्या युद्धात भारताची भूमी चीनने बळकावली, हा राष्ट्रीय अपमान आहे. हे विसरणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

चीन अतिशय खुश आहे !

चीन अतिशय खुश आहे !

‘सध्याच्या स्थितीत सैन्य माघारी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्मसमर्पण करण्यासारखेच आणि चीनला खुश करणारे आहे.-डॉ. स्वामी

चीनच्या मोठ्या धरणामुळे मेकांग नदी सुकल्याने ५ देशांतील ७ कोटी लोकांवर दुष्परिणाम !

चीनच्या मोठ्या धरणामुळे मेकांग नदी सुकल्याने ५ देशांतील ७ कोटी लोकांवर दुष्परिणाम !

चीनकडून ब्रह्मपुत्रानदीवरही धरणे बांधली जात असल्याने भविष्यात भारताच्या ईशान्य भारतातही अशी स्थिती येऊ शकते .

हिंद महासागरातील देशांच्या हितांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही ! – बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले

हिंद महासागरातील देशांच्या हितांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही ! – बायडेन यांनी जिनपिंग यांना सुनावले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हाँगकाँगमध्ये चीनने अडेलतट्टूपणा दाखवल्यावरून बायडेन यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘तेथील परिस्थितीत सुधारणा व्हायला हवी’, अशी अपेक्षा व्यक्त केली.

देशाच्या सीमांवरची परिस्थिती लक्षात घेता नव्या धोक्यांसाठी सज्ज रहावे लागेल ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

देशाच्या सीमांवरची परिस्थिती लक्षात घेता नव्या धोक्यांसाठी सज्ज रहावे लागेल ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

लडाखमधून भारत आणि चीन यांच्या सैन्याने माघारी जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.