धोक्यांसाठी सज्ज रहाण्याऐवजी धोके निर्माण करणार्यांना नष्ट करण्यासाठी आता भारताने सज्ज होऊन कृती केली पाहिजे !

नवी देहली – भारताच्या उत्तर सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला गंभीर विचार करणे भाग पडले आहे. आपल्या सीमांचे योग्य प्रकारे संरक्षण करणे, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. देशाच्या सीमांवरची परिस्थिती लक्षात घेता नव्या धोक्यांसाठी सज्ज रहावे लागेल, अशी चेतावणी सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली. ‘भारताला आणखी आक्रमक आणि भक्कम रहाणे आवश्यक आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. लडाखमधून भारत आणि चीन यांच्या सैन्याने माघारी जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
Present dangers cannot be ignored, says Army chief https://t.co/3ht1Vrjp3r
— Hindustan Times (@HindustanTimes) February 11, 2021
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !