धोक्यांसाठी सज्ज रहाण्याऐवजी धोके निर्माण करणार्यांना नष्ट करण्यासाठी आता भारताने सज्ज होऊन कृती केली पाहिजे !

नवी देहली – भारताच्या उत्तर सीमेवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आपल्याला गंभीर विचार करणे भाग पडले आहे. आपल्या सीमांचे योग्य प्रकारे संरक्षण करणे, अखंडता आणि सार्वभौमत्व कायम राखणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे. देशाच्या सीमांवरची परिस्थिती लक्षात घेता नव्या धोक्यांसाठी सज्ज रहावे लागेल, अशी चेतावणी सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली. ‘भारताला आणखी आक्रमक आणि भक्कम रहाणे आवश्यक आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले. लडाखमधून भारत आणि चीन यांच्या सैन्याने माघारी जाण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
Present dangers cannot be ignored, says Army chief https://t.co/3ht1Vrjp3r
— Hindustan Times (@HindustanTimes) February 11, 2021
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण