कन्हैयालाल यांच्या हत्येला एक वर्ष उलटल्यानंतरही कुटुंबियांवरील तणाव कायम !

कन्हैयालाल यांच्या हत्येला एक वर्ष उलटल्यानंतरही कुटुंबियांवरील तणाव कायम !

एक वर्षानंतरही अस्थींचे केले नाही विसर्जन !
आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत चपला न घालण्याचा मुलाचा पण !
कुटुंबियांना आजही आहे पोलीस संरक्षण !

गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करणार्‍या पोलिसांच्‍या विरोधात पुणे येथे चिल्लर फेक आंदोलन’ !

गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करणार्‍या पोलिसांच्‍या विरोधात पुणे येथे चिल्लर फेक आंदोलन’ !

गोरक्षकांवर जाणूनबुजून खोटे गुन्‍हे नोंद केल्‍याविषयी पोलीस प्रशासनावर कारवाई व्‍हावी, यासाठी हे आंदोलन करण्‍यात आले. गोरक्षक श्री. अक्षय कांचन यांनी एक गाडी पकडली होती. त्‍यामधील म्‍हशी पोलिसांनी कोणताही विचार न करता पशूवधगृहामध्‍ये दिल्‍या

छत्रपती संभाजीनगर येथे धर्माधांनी केलेल्‍या दगडफेकीत हिंदूंच्‍या ४ वाहनांची हानी !

छत्रपती संभाजीनगर येथे धर्माधांनी केलेल्‍या दगडफेकीत हिंदूंच्‍या ४ वाहनांची हानी !

हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्‍यांचे रक्षण करण्‍यासाठी सिद्ध व्‍हावे लागणार आहे, असेच त्‍यांना वाटते !

देहलीत महंमद जैदने केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

देहलीत महंमद जैदने केलेल्या आक्रमणात हिंदु युवक गंभीर घायाळ !

आरोपी जैद फरार !
पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !

नांदेड येथे गोरक्षकांवरील आक्रमणाविषयी तात्काळ कठोर कारवाई करा ! – बजरंग दल, अचलपूर, अमरावती

नांदेड येथे गोरक्षकांवरील आक्रमणाविषयी तात्काळ कठोर कारवाई करा ! – बजरंग दल, अचलपूर, अमरावती

राज्यात गोहत्याबंदी कायदा असूनही गोतस्करी आणि गोहत्या चालूच असून त्यासाठी प्राण संकटात टाकून कार्य करणार्‍या गोरक्षकांनाच वेठीस धरले जाते.

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा !

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा !

जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

रुमडामळ (गोवा) पंचायत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कायद्यानुसार चालते ! – पंच विनायक वळवईकर यांचा आरोप

मुसलमान बहुसंख्य झाले आणि त्यात धर्मांध मुसलमानांचा सहभाग असला की, हिंदूंची काय स्थिती होते पहा ! यासाठीच भारतात हिंदु राष्ट्र हवे ! कारण हिंदु बहुसंख्येने निवडून आले, तरी ते धर्मनिरपेक्ष राहतात आणि मुसलमान पंचसदस्याला सामावूनही घेतात.

तरवडी (अहिल्यानगर) येथे धर्मांधांकडून पत्रकाराच्या घरात घुसून कुटुंबावर आक्रमण !

तरवडी (अहिल्यानगर) येथे धर्मांधांकडून पत्रकाराच्या घरात घुसून कुटुंबावर आक्रमण !

पत्रकारांना मारहाण करणार्‍या उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

काश्मीरमधून भगवा नष्ट झाल्यामुळे नंतर तेथे तिरंग्यालाही स्थान राहिले नाही ! – विनोद यादव, संस्थापक, धर्मरक्षक, भोपाळ

एका वृत्तवाहिनीचे पत्रकार रविश कुमार यांनी एकदा म्हटले होते की, ‘मुसलमानांची संख्या वाढली, तर कोणता डोंगर कोसळणार आहे ?’ मुसलमानांची संख्या वाढल्याने डोंगर कोसळला नाही; पण देश तुटला. आणि लक्षावधी हिंदूंच्या हत्या झाल्या. असे परखड उद्गार त्यांनी काढले

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाकडून आक्रमण

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर मुसलमान जमावाकडून आक्रमण

असे व्हायला सहारनपूर भारतात आहे कि पाकिस्तानात  ?