हरिद्वार (उत्तराखंड) – येथून गंगाजल घेऊन येणार्या कावड यात्रेकरूंवर रामपूर भागात अज्ञातांनी दगडफेक केली. यामुळे तणाव निर्माण झाला. कावड यात्रेकरूंनी दगडफेक करणार्यांवर कारवाई करण्यासाठी येथे आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात येथे फौजफाटा तैनात केला. कावड यात्रा प्रतिवर्षी श्रावण मासामध्ये चालू होते. यात कावडद्वारे हरिद्वार येथून गंगाजल आणून स्थानिक ठिकाणी शिवमंदिरात जलाभिषेक केला जातो.
(सौजन्य : ETV Bharat Uttarakhand)
संपादकीय भूमिकाउत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असल्याने हिंदूंच्या तीर्थयात्रेकरूंच्या संदर्भात अशा प्रकारची घटना घडू नयेत, असे हिंदूंना वाटते ! यामागे जे कुणी आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक ! |

भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !