
नवी देहली – देशात २६ / ११ सारखे मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे, अशी माहिती देणारा दूरभाष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ने) आल्याने या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे. हा दूरभाष बंगालमधील रानाघाट येथून आल्याची माहिती समोर आली आहे. दूरभाषवरून माहिती देणार्याने सांगितले की, या आक्रमणासाठी स्टील बुलेट आणि बॉम्ब हे नेपाळ अन् बांग्लादेश यांमार्गे तस्करी करून आणण्यात आले आहेत.
मुंबई जैसे आतंकी हमले की धमकी भरा फोन आया NIA के पास@narendramodi @AmitShah #NIA #Mumbai #Terrorists https://t.co/TBhQQ3j8k7
— News State (@NewsStateHindi) June 8, 2021
गेल्या वर्षी २० ऑक्टोबरलाही अशा प्रकारचा दूरभाष आला होता. त्या वेळी दूरभाष करणार्या व्यक्तीने ती पाकच्या कराची शहरातून बोलत असल्याचा दावा केला होता आणि मुंबई विमानतळ आणि पोलीस मुख्यालय यांवर आक्रमणाचा कट रचला जात असल्याची माहिती दिली होती.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !