
नवी देहली – देशात २६ / ११ सारखे मोठे आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचला जात आहे, अशी माहिती देणारा दूरभाष राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला (एन्.आय.ए.ने) आल्याने या प्रकरणी अन्वेषण चालू करण्यात आले आहे. हा दूरभाष बंगालमधील रानाघाट येथून आल्याची माहिती समोर आली आहे. दूरभाषवरून माहिती देणार्याने सांगितले की, या आक्रमणासाठी स्टील बुलेट आणि बॉम्ब हे नेपाळ अन् बांग्लादेश यांमार्गे तस्करी करून आणण्यात आले आहेत.
मुंबई जैसे आतंकी हमले की धमकी भरा फोन आया NIA के पास@narendramodi @AmitShah #NIA #Mumbai #Terrorists https://t.co/TBhQQ3j8k7
— News State (@NewsStateHindi) June 8, 2021
गेल्या वर्षी २० ऑक्टोबरलाही अशा प्रकारचा दूरभाष आला होता. त्या वेळी दूरभाष करणार्या व्यक्तीने ती पाकच्या कराची शहरातून बोलत असल्याचा दावा केला होता आणि मुंबई विमानतळ आणि पोलीस मुख्यालय यांवर आक्रमणाचा कट रचला जात असल्याची माहिती दिली होती.
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
Abhijeet Dipke : (म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’