आईला मारल्यामुळे मुलाने केली युवकाची हत्या
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
समाजातील अराजकता वाढण्यास नैतिकतेचा अभाव हेच कारण आहे, हे लक्षात घेऊन समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक !
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच इंजेक्शनचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. यासमवेत त्यांनी आरोपी बिस्वास याला पसार होण्यास साहाय्य केले.
इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत.
आईला मारहाण झाल्याने रागाच्या भरात आष्टी (बीड) येथील विनायकनगर भागात मुलानेच पित्यावर ३ गोळ्या झाडल्या.
समाज विध्वंसक कृत्यात सहभागी असलेल्या, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
इस्रायलच्या अशा धडक कारवाईमुळेच शत्रूच्या हृदयात धडकी भरते ! पाकलाही हीच भाषा समजते, हे भारताने लक्षात घेतले पाहिजे !
चीनपासून भारताला प्रत्येक क्षण सावध रहाणे आवश्यक आहे .
धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांपासून जनतेचे रक्षण काय करणार ? अशा धर्मांधांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांना अधिकार द्या !
इस्रायल आतंकवाद्याचे घर उद्ध्वस्त करून त्याच्यावर कशी दहशत निर्माण करतो, याचे हे उदाहरण होय !
जगभरात कुठेही मुसलमानांवर आक्रमण झाले की, भारतातील मुसलमान निषेध नोंदवतात किंवा आंदोलन करतात.