भारतात घुसखोरी करणार्या दोघा पाकिस्तानी नागरिकांना अटक
त्यांच्याकडून २ भ्रमणभाष संच, ओळखपत्र आणि पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले.
त्यांच्याकडून २ भ्रमणभाष संच, ओळखपत्र आणि पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले.
वर्ष २०२० मध्ये भारताच्या गलवान खोर्यात चीनच्या सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षाचे प्रकरण
आगामी पुस्तकातून धक्कादायक खुलासा !
पाक जे पेरतो आहे, तेच तेथे उगवत आहे आणि स्वतःच्या कर्माचे फळ त्यांना भोगावे लागत आहे. एक दिवस पाकमधील जिहादी आतंकवादी पाकचे तुकडे केल्याखेरीज रहाणार नाहीत !
‘हा गोळीबार का करण्यात आला ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाकिस्तानकडून भारताच्या विरोधात चालू असलेल्या माहिती युद्धाला त्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देणे आवश्यक !
जोपर्यंत भारत चीनला धडा शिकवणार नाही, तोपर्यंत चीन अशीच दादागिरी करत राहील, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी चीनला समजेल अशा भाषेत धडा शिकवला पाहिजे !
भारतद्वेषी सैन्याधिकार्यासह ६ अधिकारी ठार !
जेव्हा जेव्हा केंद्र सरकार एखादी लोकाभिमुख योजना आणते, तेव्हा राजकीय हेतू ठेवून त्याविरोधात वातावरण निर्माण केले जाते. कोणतीही पूर्ण माहिती न घेता त्याविरोधात लोकांना भडकावले जाते. त्याचे ताजे उदाहरण, म्हणजे ‘अग्नीपथ’ योजनेला होत असलेला विरोध !
अमेरिकेलाही लक्ष्य करण्याची क्षमता चीनला प्राप्त !