श्री. अनिकेत जमदाडे यांना रामनाथी आश्रमात एकाच दिवशी झालेल्या दोन भाववृद्धी सत्संगांत आलेल्या अनुभूती

सत्संगासाठी सभागृहात आल्यावर मला आनंद जाणवत होता. डोळे बंद केल्यावर सर्वत्र गुलाबी रंग दिसत होता. त्या वेळी माझे मन पुष्कळ आनंदी होते अन् माझा भावही जागृत होत होता.

हाताने खरकटे काढण्याची सेवा करतांना श्रीकृष्णाने स्वतः यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलल्याचा प्रसंग आठवून सेवा परिपूर्ण करता येणे

छोट्या बालदीला आतून खरकटे चिकटलेले होते. ते हाताने काढण्यास मला किळस वाटत होती. ‘तेव्हा माझे काहीतरी चुकत आहे’, याची मला जाणीव झाली.

कोरोना विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाविषयी सुचलेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्या संपूर्ण नामजपाचा सुचलेला भावार्थ . . .

भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।

या भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
देव आला आहे तारण्या, साधकांना कळू दे ॥

गायत्री मंत्राचा जप केल्यावर श्‍वास घेण्यासंबंधी होणारा त्रास पूर्णतः दूर होणे

‘कोरोना’च्या काळात आत्मबळ वाढण्यासाठी म्हणून प्रतिदिन सकाळी, दुपारी आणि सायंकाळी प्रत्येकी २१ वेळा गायत्री मंत्राचा जप चालू केला. तेव्हा माझा हा त्रास ९० टक्के दूर झाला.

दळणवळण बंदीच्या काळात ऑनलाईन नामजप सत्संग पाहून जिज्ञासूंना झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती

मनुष्यावर गुरुकृपा झाली, तर त्याचे जीवन धन्य होते. देवाचा नामजप केल्याने भवसागरातून जीवननौका पार होते.

सातत्याने भावस्थितीत राहून कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर आधार देणार्‍या सनातनच्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी !

पू. आजींच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्यासमोर भारद्वाज पक्षी, चिमण्या इत्यादी पक्षी आणि मुंगूसही अगदी सहजपणे येऊन बसतात. त्यांचे येणे शुभशकुन असल्याचे मला जाणवते.

सनातनच्या देवद आश्रमातील सुखद वास्तव्यामुळे पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजींचे आयुष्य ३ वर्षांनी वाढणे

आज पौष पौर्णिमा, पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजींचे वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कन्येने लिहिलेले त्यांच्या सहवासातील स्मृतीक्षण देत आहोत . . .

आम्ही शरण आलो तुम्हा, आता तुम्हीच सर्वांना तारा ।

सर्वत्र पसरली दहशत जैविक आक्रमणाची ।
मनात दाटली काळजी आप्त-स्वकियांची ॥

पू. शालिनी नेनेआजी यांच्या अस्थीविसर्जनाच्या वेळी त्यांची कन्या श्रीमती अनुपमा देशमुख यांना जाणवलेली सूत्रे

माझ्या आईवरील अंत्यसंस्कार पुष्कळ चांगले झाले. माझी आई पुष्कळ भाग्यवान होती. असे फारसे कोणाच्या नशिबाला येत नाही. माझ्याबरोबर आलेली मंडळीही म्हणत होती, असे आम्ही कोणाचेच पाहिले नाही. खरेच पुष्कळ छान झाले.