‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातनचे साधक म्हणजे आनंदी जीव’ यांची प्रचीती घेणार्‍या समाजातील विविध व्यक्ती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्याकडून ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाने साधना करून घेत आहेत आणि आम्हाला आनंद प्रदान करत आहेत. त्यांनी ‘सनातनचे साधक म्हणजे आनंदी व्यक्तीमत्त्व’ अशी जगाला ओळख करून दिली आहे.

सनातनचे हे छोटे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले ।

‘सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे’, हे कळल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेले कृतज्ञतारूपी काव्य श्री गुरुचरणी समर्पित करीत आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय

‘सूक्ष्म दृष्टीने संचरण करून आपल्या आतील चेतना कशी जागृत करावी ?’, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.’…..

प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली अनुभूती !

‘‘माझा एक शिष्य डॉक्टर (शिष्य डॉ. आठवले) आहे. त्यांनी गोव्याला गुरुपौर्णिमा ठेवली आहे. तिकडे या. आता ‘हॉटेल’मध्ये उतरायचे नाही. सरळ आश्रमातच यायचे.’’

देहली सेवाकेंद्रात आलेल्‍या मोराच्‍या माध्‍यमातून साधकांना साक्षात् भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अस्‍तित्‍व जाणवणे

संत सेवाकेंद्रात नसण्‍याच्‍या कालावधीतच मोराने सेवाकेंद्रात येणे आणि गुरुदेवांनी ‘काळ कितीही प्रतिकूल असला, तरीही भगवंत प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रूपाने साधकांचे रक्षण करणारच आहे’, याची साधकांना जाणीव करून देणे

५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला नाशिक येथील चि. दिव्‍यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) !

चि. दिव्‍यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) याच्‍याविषयी त्‍याची आई आणि आजी (आईची आई) यांना दिव्‍यांशच्‍या जन्‍मापूर्वी अन् नंतर आलेल्‍या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

प.पू. भक्तराज महाराज यांनी दिव्यत्वाची प्रचीती देऊन साधनामार्गात आणल्याची श्रीमती जयश्री मुळे यांना आलेली प्रचीती !

एका वयस्कर गृहस्थांनी स्वप्नात येऊन ‘ऊठ, आपल्याला संभाजीनगरला जायचे आहे’, असे म्हणून उठवणे आणि ते प.पू. भक्तराज महाराज असल्याचे जाणवणे

जीव तळमळतो तुजसाठी देवा ।

पौष कृष्ण सप्तमी (२.२.२०२४) या दिवशी सौ. श्रावणी परब यांचा ३७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे यजमान श्री. रामानंद परब यांनी केलेली कविता येथे दिली आहे.

साधिकेला एखादी वस्तू किंवा पदार्थ यांचे दर्शन अथवा स्मरण झाल्यास त्याच्याशी संबंधित गंध येऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या आध्यात्मिक तत्त्वाची अनुभूती येणे

‘सनातन संस्थेत सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत एखादा जीव साधना करू लागला की, त्या जिवाला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या आध्यात्मिक सिद्धांतानुसार अनेक अनुभूती येऊ लागतात.

इतरांचा विचार करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे सतत स्मरण करणार्‍या सनातनच्या ५८ व्या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) !

‘२४.१२.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी यांनी देहत्याग केला. २१.३.२०२४ या दिवशी त्यांचे त्रैमासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांच्या मुलीला त्यांच्या रुग्णाईत स्थितीत जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.