श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ सर्वव्यापी, सर्वसंपन्न साक्षात् मां भगवती हैं ।
साधना मार्ग पर चलते समय प्रत्येक संघर्ष का सामना करना सिखाती हैं ।
कई जन्मों के साधनाफल स्वरूप मोक्ष दिलाने हमारे जीवन में आईं हैं ।
साधना मार्ग पर चलते समय प्रत्येक संघर्ष का सामना करना सिखाती हैं ।
कई जन्मों के साधनाफल स्वरूप मोक्ष दिलाने हमारे जीवन में आईं हैं ।
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या प्रीतीचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. क्षणभर जरी त्यांचे स्मरण केले, तरी साधकांना शांत आणि हलके वाटते…
तिरूवण्णामलई (तमिळनाडू) येथे साजरा करण्यात आला कार्तिक दीपोत्सव ! तिरुवण्णामलई (तमिळनाडू) येथे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !
श्री गुरूंच्या कृपेने मला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सत्संगात रहाण्याची संधी अनेकदा मिळाली. त्या वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
त्या मूळच्या मांडवगण, तालुका श्रीगोंडा, जिल्हा अहिल्यानगर येथील असून मागील ९ वर्षांपासून ढवळी येथे वास्तव्यास होत्या. देहत्यागानंतर पू. आजींचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी, पिवळा आणि शांत दिसत होता. वातावरणातही अधिक प्रमाणात चैतन्य जाणवत होते.
‘रामनाथी आश्रमाचे बांधकाम झाल्यानंतर आम्ही आश्रमात प्रथमच राक्षोघ्न इष्टि करण्याचे ठरवले होते. प.पू. डॉक्टरांना तसे सांगितल्यावर त्यांनी विचारले, ‘‘यज्ञ कुठे करणार ?’’ त्या वेळी यज्ञ करण्यासाठी आजच्यासारखी वेगळी जागा नव्हती…
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साक्षात् एक दिव्य अनुभूती आहेत. त्यांचे वर्णन शब्दांत करणे माझ्यासाठी अशक्य आहे…
सुनेला चौथ्या टप्प्याचा कर्करोग होणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘ती बरी होणार’, असे ठामपणे सांगणे अन् त्यांच्याच कृपाशीर्वादाने सुनेच्या प्रकृतीत सुधारणा होत असणे
‘माझ्या आईपेक्षा अधिक प्रेम करणारी कुणी असेल, तर त्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ होय. माझ्या आईचे निधन झाल्यावर ‘मी तिला विसरू शकणार नाही’, असे मला वाटले होते…
देव आपल्या वाणीतून आपल्याला ‘काय बोलायचे ?’ हे शिकवतो. त्यासाठी आपली वाणी सात्त्विक आणि सुशीलच असायला हवी. आपली वाणीच आपल्याला ‘तथास्तु !’ (‘असेच घडो’) असे म्हणते.