‘मंगलात झाले मंगल’ असा मृत्यू अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली सूत्रे

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे निधन झाले. २५.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या ‘श्रीराम शाळिग्रामा’चे माहात्म्य !

भगीरथाच्या प्रयत्नांमुळे शिवाच्या जटेतून ‘गंगा’ पृथ्वीवर आली. सनातनच्या आश्रमातील ‘श्रीराम शाळिग्राम’ हा शिवाच्या जटेतील गंगेत निर्माण झालेला शाळिग्राम आहे. . हा शाळिग्राम सत्ययुगातच पृथ्वीवर आला असून कलियुगात कार्तिकपुत्री येईपर्यंत तो त्यांची वाट पहात होता.

श्री दत्तगुरूंच्या रूपातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे निर्गुणाची अनुभूती देणारे पाद्यपूजन !

नामजपाच्या माध्यमातून श्री दत्तगुरूंना आळवल्यानंतर साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी श्री दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देऊन कृतकृत्य केले ! गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लाभलेले गुरुदर्शन आणि त्यांचे पाद्यपूजन साधकांनी मनमंदिरात कोरून ठेवले ! या सोहळ्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

सप्तर्षींच्या आज्ञेने वस्त्र परिधान केल्यानंतर देहात देवीतत्त्व जागृत झाल्याच्या संदर्भात श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना आलेल्या दिव्य अनुभूती !

‘सप्तर्षींच्या आज्ञेने १३.७.२०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधकांना श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले. त्यावेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती देत आहोत.

प्रेमळ, नम्र आणि संतांविषयी अपार भाव असलेले देहली येथील सनातनचे ११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) !

सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि मोगरा यांचा दैवी संबंध अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आश्रमात यायच्या कालावधीतच तेथील मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली रामनाथी आश्रमात येण्याचा जो दिनांक निश्चित ठरायचा, त्याच्या ४ – ५ दिवस आधीपासून मोगऱ्यायाच्या झाडाला कळ्या येऊ लागायच्या. कळ्या इतक्या लागायच्या की, झाडावर कळ्याच कळ्या दिसायच्या. कुंडीतील ते मोगऱ्याचे छोटेसे झुडुप कळ्यांनी बहरायचे.

सर्वांशी सहजतेने वागणारे आणि साधकांची निरपेक्षपणे काळजी घेणारे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

ते दोघे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी माझी घेतलेली काळजी यांमुळेच मी इतकी वर्षे आश्रमात राहू शकले. ते दोघेही संत होण्यापूर्वीचे काही अनुभव आणि त्रासामध्ये देवाने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझी घेतलेली काळजी येथे दिली आहे.

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या सहज बोलण्यामागेही काहीतरी कार्यकारणभाव असतो’, याची साधकाला आलेली प्रचीती !

महर्षींच्या आज्ञेनुसार तिरुपतीच्या दर्शनाला जाण्याचे ठरणे आणि त्या कालावधीत पुष्कळ थकवा असूनही श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘शारदादेवी’ यांच्या चरित्राचे वाचन करत असणे

सनातनचे साधक मोक्षाला जाईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या पाठीशी रहाणार ! – सप्तर्षी

परात्पर गुरुदेव सनातन संस्थेच्या काही सहस्र साधकांच्या माध्यमातून धर्मसंस्थापनेचे कार्य अविरत करत आहेत. सनातनच्या साधकांचे भाग्य आहे की, त्यांना असे महान गुरु लाभले आहेत, जे स्वयं क्षात्रतेजाचे शिखर आहेत, जे विवेक आणि वैराग्याचे आधारस्तंभ आहेत अन् साक्षात् श्रीविष्णूचे अंशावतार आहेत !