मिलिंद चवंडके लिखित ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या ग्रंथास भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद !

५ भाषांमध्ये नवनाथांची ओवीबद्ध ग्रंथनिर्मिती करण्याची मागणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ग्रंथ निर्मितीस निधी मिळावा !

दैवी प्रवास करतांना भगवंताने बनवलेल्या निसर्गाची वैशिष्ट्ये सांगून स्वतःसमवेत सहसाधकांनाही भगवंताच्या चरणी लीन करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

त्या म्हणतात, ‘‘निसर्ग हा देवाने दिलेला किती मोठा दैवी खजिना आहे. देवाकडे सर्व विनामूल्य असते.’’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या रथोत्सवाच्या वेळी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘रथोत्सव’ सोहळ्यात परात्पर गुरु डॉक्टरांनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांच्या संदर्भात युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर या उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले, ते पुढे देत आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

सद्गुरु काकू प्रत्येक व्यक्तीमधील भगवंताला अनुभवायला सांगतात. त्या म्हणतात, ‘‘एखादी कृती करतांना जर भाव नसेल, तर तीच कृती परत भाव ठेवून करायची.

‘भावजागृतीचे प्रयत्न’, ही परात्पर गुरु डॉक्टरांनी शिकवलेली प्रक्रियाच आपत्काळात जगण्यासाठीची संजीवनी !

‘प्रत्येकामध्ये देवाने असा एक उत्तम गुण दिलेला असतो की, त्याचा योग्य वापर केल्यास त्याची सेवा आणि साधना यांची फलनिष्पत्ती वाढते.

देवाला ओळखण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता !

देवापुढे विनम्र होऊन इच्छित गोष्ट तळमळीने मागणे, याला ‘प्रार्थना’ म्हणतात. प्रार्थनेत आदर, प्रेम, विनवणी, श्रद्धा आणि भक्तीभाव या गोष्टी अंतर्भूत आहेत. प्रार्थना करतांना भक्ताची असमर्थता, तसेच शरणागती व्यक्त होत असते अन् तो कर्तेपण ईश्वराला देत असतो.

त्रेतायुगात श्रीरामाच्या राज्याभिषेकानंतर अयोध्येत झालेल्या विजयी रथोत्सवाची अनुभूती देणारा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला रथोत्सव !

रथोत्सवात सर्व देवता, ऋषिमुनी आणि प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून उपस्थित असल्याचे दिसणे अन् त्यांनी पुष्पवृष्टी करणे…..

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या खोलीविषयी कु. पूनम चौधरी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी राहिलेल्या खोलीत जसा आनंद अनुभवायला मिळतो, तसाच आनंद मला सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या खोलीत गेल्यावर अनुभवायला मिळतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ समवेत असल्याचे जाणवून ‘बेंगळुरू ते पनवेल’ हा ९५० कि.मी प्रवास एकट्याने सहजतेने होणे

‘१९.१.२०२२ या दिवशी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना भेटून मी बेंगळुरूहून वैयक्तिक चारचाकीने सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पनवेलला जाण्यास निघालो.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त साजऱ्या झालेल्या ‘रथोत्सवा’च्या वेळी सौ. अमृता देशपांडे यांना आलेल्या अनुभूती या लेखात दिल्या आहेत.