बीड जिल्ह्यातील १४३ धरणांमध्ये केवळ १३.३० टक्के पाणीसाठा उपलब्ध !
पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश
पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा जिल्हाधिकार्यांचा आदेश
छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यासाठी त्यांनी केलेले कार्य या संदर्भातील कागदपत्रे, दस्तावेज पुराभिलेख खात्याकडे उपलब्ध आहेत. किल्ल्यांवर जाऊन ही माहिती गोळा करण्यात आली असून, ही माहिती उजेडात आणण्यात येणार आहे.
प्रत्येक आय.व्ही.एफ्. उपचारपद्धतीसाठी सरकार सरासरी ५ ते ७ लाख रुपये खर्च करणार ! उपकरणांसाठी सरकार खासगी आस्थापनांकडून सी.एस्.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून साहाय्य घेणार आहे.
हिंदुद्वेष्ट्या नेहरू सरकारने या मातीशी एकरूप झालेली कुठलीच गोष्ट न स्वीकारता सर्व परकीय गोष्टींचा अंगीकार शासन आणि प्रशासन यांना करायला लावला. त्यामुळे भारताच्या सर्वाेत्तम कालगणनेतील ‘तिथी’ संस्कृतीचाही विसर पडला. सरकार सुराज्यासाठी प्रयत्न करत आहेच, ते अधिक वृद्धींगत होवोत, अशीच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !
जे युरोपातील एका राजकीय नेत्याला कळते, ते ‘भारत-पाक एकते’चे दिवास्वप्न पहाणार्या उपटसुंभांना कळत नाही, हे भारताचे दुर्दैव !
भारताच्या एकता आणि अखंडतेला सुरुंग लावण्यासाठी कावेबाज चीन अन् जिहादी पाक आधीच टपून बसले आहेत. असे असतांना अशा प्रकारची राष्ट्रविघातक वक्तव्ये शत्रूराष्ट्रांशी खेळण्यात येणार्या कूटनैतिक युद्धास मारक ठरतात.
पाकिस्तानची निर्मिती द्वेषावर आधारित आहे. या द्वेषामुळेच या देशाचे अस्तित्व एक दिवशी संपवणार आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात येईल, तो सुदिन !
पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे वाजले आहे. तरीही काश्मीर मिळवण्याची त्याची खुमखुमी काही अल्प होत नाही. अशा पाकला त्याची जागा दाखवणे आवश्यक !
श्री. प्रमोद शेखर म्हणाले की, १५ ऑगस्टच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेऊ, तसेच समितीच्या वतीने लावण्यात येणार्या ‘क्रांतीगाथा प्रदर्शना’साठीही सहकार्य करू.
नूंहमधील बेकायदेशीर दुकाने आणि घरे आदींवर बुलडोझर चालवल्याच्या कारवाईवरून वक्तव्य !