अपघाताचे परीक्षण करून उपाययोजना काढा ! – दीपक पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी
शरीर आणि मन यांचे स्वास्थ चांगले ठेवून आपण कर्तव्य बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले.
शरीर आणि मन यांचे स्वास्थ चांगले ठेवून आपण कर्तव्य बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले.
‘स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, वानवडी’ आणि ‘माय होम इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजमाता जिजाऊ जयंती’ आणि ‘स्वामी विवेकानंद जयंती’ यांनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर परिसरातील युवतीला विवाहाचे आमीष दाखवून पळवून घेऊन जाण्याच्या कटात सिल्लोड येथील अधिवक्त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
घाटी रुग्णालयात ११ जानेवारी या दिवशी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास २ गटांत झालेल्या हाणामारीत महिला आधुनिक वैद्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्यात आला.
शहरातील दुकाने, मॉल आणि इतर आस्थापने यांवर इंग्रजी किंवा इतर भाषा यांतील पाट्यांप्रमाणे मराठी पाट्याही तेवढ्याच मोठ्या आकारात लावाव्यात, यासाठी महापालिकेने १५ दिवसांची शेवटची मुदत दिली आहे.
राहुरी तालुक्यातील गुहामधील श्री कानिफनाथ देवस्थान ही वक्फ मंडळाची मालमत्ता असल्याचा दावा साम्यवादी पक्षाच्या साहाय्याने मुसलमानांनी केला होता.
‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विजेवर धावणार्या वाहनांच्या चार्जिंगच्या सुविधेसाठी महापालिका महावितरणपेक्षा अधिक दरआकारणी करणार आहे. महावितरणचा दर प्रतियुनिट १३.२५ पैसे असतांना महापालिका मात्र प्रतियुनिटसाठी १३ ते १९ रुपये आकारणार आहे.
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी चालू असलेली उर्दू घरांची निर्मिती सरकारने तात्काळ थांबवावी !