संपादकीय : राष्ट्रोत्थानाचे दायित्व पुन्हा पेलावे लागेल !

अनेकदा गुरु-शिष्य परंपरेकडे केवळ आध्यात्मिक अंगाने पाहिले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. गुरु-शिष्य परंपरेचा प्रभाव सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक आदी समाजातील सर्व घटकांवर होतो. राष्ट्रोत्थानाचे कार्य पुन्हा एकदा गुरु-शिष्य परंपरेला पेलावे लागणार आहे.

शिष्याला मोक्षप्राप्ती गुरुकृपेनेच होते, हे सांगणारे सनातनचे ग्रंथ : गुरु-शिष्य परंपरा

आदर्श शिष्य होण्यासाठी साधकाने कोणते गुण अंगी बाणवावेत ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध जून २०२४ या मासामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते ३१ मे २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९४ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ११४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी साधना आरंभ करून त्यांना ‘सद्गुरुपद’ प्राप्त झाल्यापर्यंतचा त्यांचा साधनाप्रवास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ‘दैवी साधनाप्रवास’ आणि महर्षींनी गौरवलेले त्यांचे ‘अवतारत्व’ यांसंदर्भातील संशोधन !

‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ याविषयी साधकांकडून सूक्ष्मातील अभ्यास करवून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘सात्त्विक चित्रकला, मूर्तीकला, रांगोळी, मेंदी, शिवणकला, पाककला, संगीत, नृत्य, नाट्य’, अशा विविध कला, तसेच विविध विद्या यांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी साधकांना अविरत मार्गदर्शन करत आहेत.

मंदिराच्या वास्तूतील स्थुलातील भाग आणि त्यांच्याशी संबंधित गुरुकृपायोगातील अष्टांग साधना !

गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ !

रामनाथी आश्रमातील श्री. अविनाश जाधव यांनी गुरुचरणी केलेले आत्मनिवेदन

मला मोक्षही नको, तर निरपेक्ष सेवा करण्याची आणि सदैव तुम्ही करत असलेल्या मानव कल्याणाच्या कार्यात खारीचा सेवारूपी वाटा उचलून तुमच्या चरणी लीन रहाण्याचा आशीर्वाद मला मिळावा’, हीच एकमेव प्रार्थना आहे.

‘गुरूंच्या संकल्पाने शिष्याची आध्यात्मिक प्रगती होणे’, हीच गुरुकृपा !

गुरुगीतेत स्पष्ट केले आहे, ‘श्री गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ‘ब्रह्म’ आहेत.’ गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जो भक्त, साधक अथवा शिष्य आचरण करील, त्याची साधना श्री गुरुच करवून घेतात.

प.पू. डॉ. आठवले यांच्या गुरूंप्रतीच्या अनन्य भावामुळे त्यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या डोक्यामागील प्रभावळीचा आकार वाढला आहे. चेहरा, हात आणि काठी पिवळसर झाले आहेत.

प.प. श्रीधरस्वामीजी यांनी भक्तांना दिलेले बोधामृत आणि आशीर्वचन !

श्री गुरूंच्या उपदेशांचे पालन करून जेवढ्या लवकर शिष्य वैराग्यसंपन्न होऊन ज्ञानोपासना करील, तेवढ्या लवकर त्याला आत्मसाक्षात्कार होईल.