सहकार्यातून व्‍यावसायिक प्रगतीकडे !

‘शिक्षण ते नोकरी-व्‍यवसाय’, असा साधारणपणे व्‍यावसायिक वाटचालीचा क्रम असतो. कुणी अभ्‍यासात हुशार असतो, तर कुणी जेमतेम असतो, तर काही जण ‘ढ’ असतात.

इतिहास संकलन समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना : अध्यक्षपदी डॉ. प्रा. रमेश कांबळे

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात नुकतीच इतिहास संकलन समितीची सभा झाली. या वेळी समितीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना घोषित करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. प्रा. रमेश कांबळे यांची निवड झाली आहे.

या घटना रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र हवे !

देहली, बिहार आणि उत्तरप्रदेश या राज्‍यांमध्‍ये धर्मांध मुसलमानांनी मोहरमच्‍या मिरवणुकीच्‍या वेळी हिंसाचार केला. कावड यात्रेकरूंवरही आक्रमण करण्‍यात आले. यासह मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्‍यात आली.

‘हलाल जिहाद’विषयी बहुसंख्‍य हिंदू निद्रिस्‍तच !

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथे प्रसार करतांना असे लक्षात आले की, ‘हलाल जिहाद’विषयी बहुतेक हिंदूंना काहीही माहिती नाही. अगदी सनदी लेखापाल, अधिवक्‍ते, आधुनिक वैद्य यांनाही याची जराही कल्‍पना नाही.

सकाळी उठल्‍या उठल्‍या चहासह बिस्‍कीटे खाण्‍याची सवय अयोग्‍य

‘काहींना सकाळी उठल्‍या उठल्‍या चहासह बिस्‍किटे खाण्‍याची सवय असते किंवा बिस्‍किटे नसली, तरी निदान चहा तरी हवाच असतो. अमुक वेळी खाण्‍याची सवय लागली की, प्रतिदिन त्‍या वेळी भूक लागू लागते; परंतु ही भूक ‘खरी भूक’ नसते.

मुंबईचे शिल्‍पकार आणि आधुनिकतेचा पाया घालणारे जगन्‍नाथ शंकरशेठ !

१० फेब्रुवारी १८०३ या दिवशी जन्‍माला आलेले जगन्‍नाथ शंकरशेठ यांनी मुंबईचे स्‍वरूप पालटून त्‍या ठिकाणी आधुनिक मुंबई शहराची पायाभरणी केली. म्‍हणूनच ‘मुंबईचे शिल्‍पकार’ म्‍हणून त्‍यांचे यथार्थ वर्णन केले जाते.

३१ जुलै २०२३ या दिवशी सरदार उधमसिंह यांचा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने त्‍यांना विनम्र अभिवादन !

‘जालियनवाला बाग हत्‍याकांड वर्ष १९१९ मध्‍ये झाले. जनरल ओडवायर याच्‍या आज्ञेवरून जनरल डायरने निरपराध लोकांना अरूंद जागेत कोंडून अनुमाने २ सहस्र लोकांना गोळ्‍या घालून मारले.

पुरुषोत्तम मास : काय करावे आणि काय करू नये ?

‘ग्रह मंडलाच्‍या व्‍यवस्‍थेत एका ठराविक कालखंडानंतर १ अधिक मास आल्‍याने ऋतू इत्‍यादींची गणना ठीक चालते. एक सौर वर्ष ३६५ दिवसांचे आणि चांद्र वर्ष ३५४ दिवसांचे असल्‍याने दोहोंच्‍या वर्षामध्‍ये ११ दिवसांचे अंतर पडते.

मणीपूर-म्‍यानमार-मिझोराम येथे होणारे अमली पदार्थांचे उत्‍पादन आणि म्‍यानमार सुपारी तस्‍करी यांचा मणीपूर अशांततेशी संबंध !

या लेखात आपण ‘म्‍यानमार- थायलंड-लाओस’ या ‘गोल्‍डन ट्रायंगल’ (सुवर्ण त्रिकोण) मार्गे मणीपूर आणि मिझोराम या २ राज्‍यांतून येऊन संपूर्ण भारतात होणारी अमली पदार्थांची तस्‍करी, म्‍यानमारहून भारतात होणारी सुपारीची तस्‍करी आणि त्‍यातून निर्माण होणारा..