साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होण्यात त्यांना येणार्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना !
‘ईश्वरप्राप्ती’ हेच मनुष्य जन्माचे मूलभूत ध्येय आहे. त्यासाठी साधकांनी याच जन्मात तळमळीने साधना करून आध्यात्मिक उन्नती करून घेणे आवश्यक आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी श्री गुरूंची कृपा, तसेच मार्गदर्शन यांची नितांत आवश्यकता आहे.