शाळांना आर्थिक साहाय्य कधी मिळणार ?
सर्वच शाळांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे शासनानेही अनुदानाची रक्कम वेळेत शाळेकडे वर्ग करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सर्वच शाळांची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे शासनानेही अनुदानाची रक्कम वेळेत शाळेकडे वर्ग करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
‘श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय ट्रस्ट’ची स्थापना वर्ष २००३ मध्ये करण्यात आली. यातील १८ संचालकांपैकी ६ संचालकांचे निधन झाले असून सध्या १२ संचालक कार्यरत आहेत.
‘पाकिस्तानात आमचे काहीच भवितव्य नाही. फाळणीच्या वेळी आमचे पूर्वज उज्ज्वल भवितव्यासाठी भारतातून येथे आले; मात्र आमच्या आजोबांनी आमचे भविष्य बिघडवले’, असे ट्वीट पाकमधील प्रसिद्ध पत्रकार आरजू काझमी यांनी केले आहे.
भारत में रहनेवाले पाकप्रेमी चुप क्यों हैं ?
आज वेब सिरीज एक प्रभावी माध्यम झाले आहे. वेब सिरीज किंवा ओटीटीला (‘ओव्हर द टॉप’ – चित्रपट आदी पहाण्याचे ऑनलाईन माध्यम) कुठलीही सेन्सॉरशिप लागू केलेली नाही. सरकारने वेब सिरीजवर नियंत्रण ठेवले पाहिजे.
तारुण्यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही. नदी आपल्या उगमाकडे पुन्हा कधीही परत येत नाही, हे सत्य !’
दुसर्या महायुद्धात सिंगापूर हरल्यावर जपानी नभोवाणीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. त्यानंतर १० मार्च १९४२ रोजी ब्रह्मदेशाची राजधानी रंगूनही जपानच्या हाती पडली.
ख्रिस्ती धर्मातील काही लोकांना हिंदुस्थानचे ‘ख्रिस्ती राष्ट्रा’त रूपांतर घडवून आणावयाचे आहे. केरळमधील विझिंजम बंदराच्या विकासकार्यात अडथळा निर्माण केला जात आहे.
‘केस गळणे, भूक न लागणे, थकवा येणे, अंगात वेदना होणे, झोप नीट न लागणे, वारंवार आजारी पडणे, लहानसहान गोष्टींचे वाईट वाटून घेणे ही लक्षणे ‘ड’ जीवनसत्त्व न्यून झाल्यानेही निर्माण होऊ शकतात.
‘हनुमान’ ही शाश्वत चैतन्य शक्ती आहे; म्हणून ती शक्ती चिरंजीव आहे. ही शक्ती अंजनीच्या माध्यमातून प्रकटली. या शक्तीने प्रकट झाल्यावर सूर्याच्या प्राप्तीसाठी झेप घेतली.