भारतातील पाकप्रेमी काही बोलतील का ?

फलक प्रसिद्धीकरता

‘पाकिस्तानात आमचे काहीच भवितव्य नाही. फाळणीच्या वेळी आमचे पूर्वज उज्ज्वल भवितव्यासाठी भारतातून येथे आले; मात्र आमच्या आजोबांनी आमचे भविष्य बिघडवले’, असे ट्वीट पाकमधील प्रसिद्ध पत्रकार आरजू काझमी यांनी केले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/669574.html