सरकारी आदेशांकडे दुर्लक्ष करून रविवारऐवजी शुक्रवारी शाळांना सुट्टी देणे, हे भारताला लज्जास्पद !

‘झारखंड, बंगाल, बिहार आदी राज्यांमध्ये सरकारी आदेशाकडे दुर्लक्ष करून रविवारऐवजी शुक्रवारच्या दिवशी सुट्टी देण्यात येत आहे.’

एक जन, एक राष्ट्र आणि एक संस्कृती हेच भारताचे राष्ट्रीयत्व !

भारताचे जन्म लक्ष्य ‘धर्म’ असल्याने भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी हिंदूंनी कटीबद्ध व्हावे !

कधी काय म्हणायचे, हेही न कळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ !

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भ्रमणभाष केल्यावर ते ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात. त्यामुळे मी ‘वन्दे मातरम्’ न म्हणता ‘जय महाराष्ट्र’ म्हणीन. कायद्याने अशी बंधने घालणे योग्य नाही. लोकांच्या आवडी-निवडीनुसार ते बोलतात’, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी केले.

कुठे ५ रुपयांची बचत होत असल्यावरून वेतन न्यून करण्यास सांगणारे लालबहादूर शास्त्री आणि कुठे सहस्रो रुपये वेतन घेणारे काँग्रेसचे आजचे लोकप्रतिनिधी !

……..त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले आणि ‘स्वतःचे वेतन ५५ रुपये करण्याची विनंती केली.’ त्यांनी असे लिहिले की, माझा प्रतिमासाचा व्यय ५५ रुपयांत भागतो !’

विविध कायद्यांच्या आधारे काशीविश्वनाथ मंदिर प्रकरणात हिंदूंची बाजू भक्कम ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु पक्षाचे अधिवक्ता

१२ सप्टेंबर २०२२ या दिवशी जिल्हा न्यायालयाने ‘हा खटला चालवण्यास योग्य आहे’, असा निर्णय दिला. या संदर्भात ‘टाइम्स नाऊ नवभारत’ वृत्तवाहिनीशी बोलतांना शृंगारगौरीदेवी खटल्यातील ‘हिंदु पक्षा’चे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी मांडलेले विचार येथे देत आहोत.

‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीचे आचरण करणारे लालबहादूर शास्त्री !

भारतियांना एकभुक्त रहाण्याचे आवाहन करण्यापूर्वी ‘स्वतःचे कुटुंबीय तसे राहू शकतात का ?’, याविषयी शास्त्रीजींनी पडताळणी करणे….

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

‘धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करतात !’ 

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद !

१८ सप्टेंबर २०२२ या दिवशीच्या दैनिकात विद्यालये, महाविद्यालये आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वाचक यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद वाचला होता. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : शक्तीदायिनी विजयादशमी !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ४ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !