खाद्यपदार्थ कोणत्या घटकांपासून बनवला, याची विस्तृत माहिती न देणार्‍या आस्थापनांवर कारवाई करू ! – देहली उच्च न्यायालय

मुळात सरकारनेच अशा आस्थापनांना त्यांचे खाद्यपदार्थ विक्री करतांना ते शाकाहारी कि मांसाहारी, हे विस्तृतपणे स्पष्ट करण्यास सांगणे अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांना न्यायालयात जाऊन त्यावर न्यायालयाला आदेश देण्यास लागू नये !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे पुजार्‍याची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

पुजारी काढून देत असलेला सट्ट्याचा क्रमांक जिंकण्यास योग्य न ठरल्याने हत्या : अशा खुन्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, तरच इतरांना याचा वचक बसेल !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने पाठवलेल्या यानाचे सूर्याच्या प्रभामंडळाला स्पर्श !

नासाने म्हटले आहे की, इतिहासात प्रथमच अंतराळ यानाने सूर्याच्या प्रभामंडळात (‘कोरोना’मध्ये) प्रवेश केला आहे. प्रवेश केला तो बिंदू सूर्याच्या वातावरणाचा असून तेथे सूर्याचे लोहचुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षण तीव्र असते.

भिवंडी तालुक्‍यातील संपादक डॉ. किशोर पाटील ‘जीवन गौरव २०२१’ या पुरस्‍काराने सन्‍मानित

नवी देहली येथील केंद्रीय मानवाअधिकार संघटन यांच्‍या वतीने संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष डॉ. मिलिंद दहीवले यांच्‍या हस्‍ते मानवाअधिकार दिवसाचे औचित्‍य साधून त्‍यांना हा पुरस्‍कार देण्‍यात आला.

आर्थिक गैरव्यवहार कायद्याचा वापर लोकांना कारागृहात टाकण्याचे शस्त्र म्हणून करता येणार नाही !

‘ईडी’कडून आर्थिक गैरव्यवहार कायद्याचा अंदाधुंद वापर या कायद्याच्या महत्त्वावर परिणाम करील. ईडी या कायद्याला दुर्बल करत आहे. जर तुम्ही या कायद्याचा वापर १ सहस्र रुपये, १० रुपये यांच्या गैरव्यवहारामध्ये करू लागाल, तर काय स्थिती होईल ?

पिसोळी (पुणे) येथील वनविभागाच्‍या जागेवर असलेली द्वारकाधीश गोशाळा पाडली !

अनेक गडकोटांवर अन्‍य धर्मियांकडून अनधिकृत बांधकामे होत आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही काही ठिकाणांचे अनधिकृत बांधकाम काढण्‍यात यावे, असे आदेश देऊनसुद्धा कारवाई होत नाही; परंतु हिंदूंंच्‍या गोशाळा, मंदिरे यांवर कारवाई केली जाते !

तरुणींचे विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती

केंद्रीय मंत्रीमंडळाने तरुण आणि तरुणी यांच्यासाठी विवाहाचे किमान वय एकसमान म्हणजेच २१ वर्षे करण्यास संमती दिली आहे. यासमवेतच निवडणूक सुधारणांशी संबंधित विधेयकही संमत करण्यात आले आहे.

रांची (झारखंड) येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

एरव्ही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांच्या हत्या झाल्यावर आकांडतांडव करणार्‍या संघटना अन् पुरस्कार वापसी करणारी टोळी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्यावर चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार !’

मुसलमानांचा पक्ष असणार्‍या मुस्लिम लीगमुळे भारताची फाळणी झाली आणि आता एम्.आय.एम्.सारखा मुसलमानांचा दुसरा पक्ष भारताची सत्ता मिळवण्याचे स्वप्न पहात आहे. याचे कारण भारताचेच आता पाकिस्तान करण्याचा प्रयत्न असेल, हे लक्षात घ्या !

जनरल नरवणे हे ‘चीफ ऑफ स्टाफ’ समितीचे अध्यक्ष

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस्) म्हणजे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाल्यानंतर आता नव्या सीडीएस्ची नियुक्ती करण्यासाठीची प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.