दत्ताच्या निर्गुण तत्त्वाच्या पादुकांचे महत्त्व

‘शिव, मारुति, श्रीकृष्ण, श्रीराम, दत्त, गणपति आणि श्री दुर्गादेवी या सप्तदेवतांपैकी केवळ दत्ताच्याच पादुका असतात आणि त्यांचीच पूजा देवळात अथवा घरी केली जाते. साधकाला पादुकांमधून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण तत्त्वाचा लाभ होतो.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’ या नामजपाचा भावार्थ

‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला, दत्ताचे गुणगान आणि महती वर्णन करणारा, आवाहनात्मक मंत्र म्हणजे ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’

दत्तात्रेय अवतार

अत्री आणि अनसूयेने देवांना ‘त्यांनी आपले पुत्र म्हणून रहावे’, असा वर मागितला. तेव्हा देव म्हणाले, ‘दत्त’ म्हणजे ‘दिला.’ अत्रींचा पुत्र म्हणून आत्रेय. अशा रीतीने ‘दत्तात्रेय’ असे नाव त्यांना मिळाले.

दत्तजयंती संदर्भातील धर्मशास्त्र

दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा लाभ मिळण्यास साहाय्य होते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची नखे पिवळी होणे, त्यांच्या नखांना लवचिकता येणे आणि तोंडवळ्यावरील हास्य बालकासारखे निर्मळ जाणवणे

सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हातांची नखे आणि त्यांचे मुखमंडल यांमध्ये झालेले बुद्धीअगम्य दैवी पालट यांचे शास्त्र या लेखाद्वारे पाहूया.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरत प्रवास आणि ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।’ ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्दशीला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेली कृतज्ञता . . .

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांची ‘घरवापसी’ करणार !- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

गेल्या १ सहस्र वर्षांत मुसलमान आक्रमणकर्ते, तसेच ख्रिस्ती मिशनरी आणि पोर्तुगीज यांच्यामुळे हिंदु धर्म सोडून अन्य धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आलेल्या हिंदूंना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी केंद्र सरकारनेच योजना राबवली पाहिजे !

सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त अनुमती

महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत चालू करण्याच्या संदर्भात वर्ष २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता; मात्र त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्यानंतर स्थगिती दिली होती.

काशी आणि अयोध्या यांच्यानंतर आता मथुरेमध्ये भव्य मंदिर बांधणार ! – केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ट्वीट करून ‘अयोध्या आणि काशीमध्ये भव्य मंदिराचे काम चालू आहे. आता मथुरेती सिद्धता चालू आहे’, असे म्हटले होते.

हीच वेळ आहे पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची !

नैसर्गिक शेतीसाठी केवळ देशातच बाजारपेठ आहे, असे नाही, तर संपूर्ण जगाचे व्यासपीठ यासाठी खुले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांची मानसिकता पालटण्याची आवश्यकता आहे, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकर्‍यांना केले आहे