उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिरात हिंदु असल्याचे सांगून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या मुसलमान तरुणाला हिंदु मैत्रिणीसह अटक

हिंदूंच्या मंदिरात खोटारडेपणा करून प्रवेश करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री यांवर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा !- दिलीप वळसे पाटील

‘कारागृह पर्यटना’च्या माध्यमातून भावी पिढीला स्वातंत्र्यलढा, देशासाठी हौतात्म्य पत्करलेले आणि कारावास भोगलेले क्रांतीकारक आदींचा इतिहास समजावा, या हेतूने ही अनोखी संकल्पना आहे.

गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या १०४ कामगार पदांच्या मुलाखतींसाठी पदवीधरांसह सहस्रो उमेदवारांची उपस्थिती

बेरोजगारी आणि शेती किंवा व्यवसाय न करता ‘सरकारी नोकरीच हवी’, या प्रवृत्तीमुळे उद्भवलेली स्थिती !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्ष ‘आम्ही हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी बनवतात आणि स्वार्थामुळे जनतेत भांडणे होतात. याउलट साधना त्याग करायला शिकवते. त्यामुळे जनतेत भांडणे होत नाहीत, तर सर्व जण एक कुटुंब म्हणून आनंदात राहतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

केजरीवाल यांनी अनधिकृत चर्चला त्वरित पर्यायी भूमी दिली

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लिटल फ्लॉवर चर्च’ला प्रार्थनेसाठी तात्पुरती भूमी पुरवली आहे. या भूमीत आता चर्चचे व्यवस्थापन नाताळ साजरा करणार आहे.

देशातील सर्व मदरशांवर बंदी घाला ! – भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर, तेलंगाणा

शिवप्रतापदिनानिमित्त पुणे (कर्वेनगर) येथे ‘राजे शिवराय प्रतिष्ठान’ आयोजित ‘शिवप्रताप’ पुरस्कार प्रदान सोहळा साजरा !

आरोग्य विभागाच्या धनादेशामुळे शाहू स्टेडियममधील वीजपुरवठा होणार पूर्ववत् !

यापूर्वीही ‘जम्बो कोविड सेंटर’चे ३० लाख रुपये वीजदेयक थकवण्यात आले होते. सामाजिक प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठवल्यानंतर २८ लाख रुपये वीजदेयक भरण्यात आले होते.

(म्हणे) ‘आरक्षणावर मार्ग निघत नसेल, तर आंदोलन उभे राहील !’ – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री

पुढच्या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळेल. सर्व अधिकारी, सचिव यांसह संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी हे सूत्र हातात घेणे आवश्यक आहे.

सी.बी.आय. विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंद प्रकरण

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुढे ढकलण्याची महाराष्ट्र सरकारची मागणी सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठराव झाला असला, तरी सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच होतील, अशी भूमिका राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अरविंदर पाल सिंह मदान यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीकडे स्पष्ट केली.