बसगाडीतून प्रवास करतांना जीवनातील परिस्थिती स्वीकारण्याच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !
पुण्यसंचय अल्प असेल, तर प्रारब्धाचे धक्के म्हणजे दुःख भोगावे लागणारच आहे. जे अधिक किंमत मोजून आले आहेत; म्हणजेच पुण्यसंचय घेऊन आलेले आहेत.
पुण्यसंचय अल्प असेल, तर प्रारब्धाचे धक्के म्हणजे दुःख भोगावे लागणारच आहे. जे अधिक किंमत मोजून आले आहेत; म्हणजेच पुण्यसंचय घेऊन आलेले आहेत.
‘श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधकांशी बोलतांना ‘या दैवी बालकांची उदाहरणे देऊन आपणही साधनेसाठी कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी साधकांना दिशादर्शन केले.
मोठ्या बलाढ्य संघटनेतील ज्येष्ठ व्यक्तीचा सनातन संस्थेविषयीचा अपसमज समाजातील अन्य एका अधिवक्त्याने दूर करून देणे, हे केवळ कालमहात्म्य आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे.
पुणे जिल्ह्यातील काही धर्मप्रेमी एक मासापासून प्रत्येक गुरुवारी असणारा भावसत्संग ऐकत आहेत. भावसत्संग ऐकून धर्मप्रेमींना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी कृतीच्या स्तरावर केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.
आश्रमातील सौंदर्य पाहून तिथे ईश्वराचा वास असल्याचे आई-वडिलांना जाणवणे, ‘हे ईश्वराचे घर असल्याने इथे सगळे चांगलेच असणार’, असे वडिलांनी सांगणे आणि त्यांचे बोलणे ऐकून भावजागृती होणे
‘एका प्रसंगात मला फार भीती वाटली. ‘भीती न्यून होऊन शिकता येऊ दे’, अशी देवाला प्रार्थना करतांना देवाने मला पुढील काव्य सुचवले.
मला पांढरा, पिवळा, गुलाबी आणि शेवटी निळा प्रकाश दिसला. खोलीतून बाहेर आल्यावर मला पुष्कळ हलके वाटले. ‘हे सर्व गुरूंच्या कृपेने झाले’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’
‘आमची मुलगी कु. श्रुती सिद्धाप्पा हलगेकर मतिमंद आहे. तिला बोलता येत नाही आणि काही कळत नाही. ती सतत झोपून असते. तिच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
माडखोल धरणात पोहण्यासाठी गेलेला शहरातील खासकीलवाडा येथील अर्जुन विश्राम पाताडे (वय १८ वर्षे) हा युवक बुडाल्याची घटना १० नोव्हेंबर या दिवशी घडली.